Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंघोळ करताना थंड की गरम पाणी वापरावे? जाणून घ्या शरीरासाठी कोणते पाणी आहे जास्त प्रभावी

शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी अंघोळ करावी. काहींना दिवसभरातून दोन वेळा अंघोळ करण्याची सवय असते. सकाळी आणि रात्रीच्या वेळी अनेक लोक अंघोळ करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2025 | 08:47 AM
अंघोळ करताना थंड की गरम पाणी वापरावे? जाणून घ्या शरीरासाठी कोणते पाणी आहे जास्त प्रभावी

अंघोळ करताना थंड की गरम पाणी वापरावे? जाणून घ्या शरीरासाठी कोणते पाणी आहे जास्त प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:
  • अंघोळ करण्यासाठी कोणते पाणी वापरावे?
  • थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे?
  • गरम पाण्याची अंघोळ करण्याचे फायदे?
शरीर स्वच्छ करण्यासाठी नेहमीच अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यामुळे शरीरासोबतच मन कायमच प्रसन्न राहण्यास मदत होते. दिवसभर करून शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी अंघोळ केली जाते. शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी अंघोळ करावी. काहींना दिवसभरातून दोन वेळा अंघोळ करण्याची सवय असते. सकाळी आणि रात्रीच्या वेळी अनेक लोक अंघोळ करतात. वर्षाच्या बाराही महिने अनेक लोक थंड पाण्याने तर काही गरम पाण्याची अंघोळ करतात. पण कायमच सगळ्यांचा हाच प्रश्न पडतो की अंघोळ करताना कोणत्या पाण्याचा वापर करावा. थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याची अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाणी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. अंघोळीसाठी थंड किंवा गरम पाण्याचा वापर केल्यामुळे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)

फुफ्फुस आणि लिव्हरमधील सडलेली घाण 5 दिवसात होईल साफ, सकाळी प्या केवळ घरातील ‘हे’ काळे पाणी

अंघोळीच्या पाण्यात अनेक लोक दूध किंवा मीठ टाकतात. यामुळे शरीरासोबतच मनालासुद्धा अनेक फायदे होतात. अनेक लोक ऋतू आणि शरीराच्या प्रकृतीनुसार अंघोळीसाठी पाणी निवडले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अंघोळ करताना कोणते पाणी जास्त प्रभावी ठरते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुमच्या तब्येतीनुसार पाणी निवडल्यास शरीरासाठी जास्त प्रभावी ठरेल.

नियमित योग्य पद्धतीने अंघोळ केल्यास मानसिक आरोग्य, केसांची निगा आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच केस गळणे, केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळ करताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नये. आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शरीरास आवश्यक असलेल्या गोष्टी कराव्यात. डॉक्टरांच्या मते, सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने आणि रात्री गरम पाण्याची अंघोळ करणे अतिशय प्रभावी ठरेल. तसेच अंघोळीला जाण्याच्या एक तास आधी पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. अंघोळ करताना गरम पाणी डोक्यावर टाकू नये. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते.

सकाळी थंड पाण्याची अंघोळ केल्यास शरीराला होणारे फायदे:

सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याची अंघोळ केल्यास झोप लगेच उडून जाते. तसेच मेंदूचे कार्य सुधारते. थंड पाण्यामुळे त्वचेतील सेन्सर्स मेंदूला ॲक्टिव्ह करण्यास मदत करतात. शरीराचा मूड सुधारतो, अलर्टनेस आणि फोकस वाढण्यास मदत होते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, थंड पाण्याची अंघोळ करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

गेलेली नजर होईल घारीसारखी तीक्ष्ण! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, कधीच लागणार नाही चष्मा

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे:

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक गरम पाण्याची अंघोळ करतात. गरम पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीरात वेदना कमी होतात. शरीरातील रक्तवाहिन्या हलक्याशा फुलवून स्नायूंना आराम मिळतो. रात्रीच्या वेळी गरम पाण्याची अंघोळ केल्यामुळे चांगली झोप लागते. याशिवाय पॅरासिम्पेथेटिक नर्व्ह सिस्टम ॲक्टिव्ह राहते. शरीरावर वाढलेला मानसिक तणाव कमी होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Should you use cold or hot water while bathing know which water is more effective for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 08:47 AM

Topics:  

  • health
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

महाराष्ट्र सरकारच्या महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, मोफत केले जाणार वेगवेगळ्या चाचण्यांचे निदान
1

महाराष्ट्र सरकारच्या महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, मोफत केले जाणार वेगवेगळ्या चाचण्यांचे निदान

‘या’ फळांचे एकत्र सेवन केल्यास आरोग्यावर होतील विपरीत परिणाम, सकाळच्या नाश्त्यात अजिबात करू नका सेवन
2

‘या’ फळांचे एकत्र सेवन केल्यास आरोग्यावर होतील विपरीत परिणाम, सकाळच्या नाश्त्यात अजिबात करू नका सेवन

आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या नमकीन बिस्किटांना छिद्र का असतात? कारण वाचून व्हाल आश्चयचकित
3

आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या नमकीन बिस्किटांना छिद्र का असतात? कारण वाचून व्हाल आश्चयचकित

आता पुन्हा बोलता येणार! आधुनिक कर्करोग उपाय, आवाज वाचवण्याची नवी शक्यता झाली जागृत, कारणं आणि उपचार
4

आता पुन्हा बोलता येणार! आधुनिक कर्करोग उपाय, आवाज वाचवण्याची नवी शक्यता झाली जागृत, कारणं आणि उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.