Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानाला संसर्ग होऊ नये म्हणून ‘ही’ खबरदारी घ्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 22, 2022 | 11:10 AM
कानाला संसर्ग होऊ नये म्हणून ‘ही’ खबरदारी घ्या
Follow Us
Close
Follow Us:

पावसाळ्यात जंतू आणि विषाणूजन्य रोग डोके वर काढतात. त्यामुळे, या मोसमात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: कान, नाक, घशा संबंधी आजार या काळात आढळतात. सर्दी, खोकला, त्वचा रोग यासह कानात संसर्ग झाल्याचे अनेक प्रकार पुढे येतात. कानाच्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास कानाला मोठी इजा देखील होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात कानात बुरशीजन्य संसर्ग होण्याची समस्या सामान्य आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने किंवा योग्य उपचार न मिळाल्याने कानाच्या पडद्यावर कायमस्वरुपी परिणाम होण्यासह इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. आपल्या कानात असलेल्या ग्रंथींमध्ये सेरुमेन तयार होते आणि त्याचे स्वरूप वेगवेगळ्या व्यक्तींच्या कानात भिन्न असू शकते.

काही लोकांच्या कानात ते पातळ अवस्थेत राहते. काहींच्या कानात ते किंचित कडक तर काहींच्या कानात ते जास्त कोरडे आणि कडक असते. सेरुमेन कानांसाठी नैसर्गिक संरक्षण म्हणून काम करते आणि बाहेरील धूळ आणि बॅक्टेरिया कानाच्या आतील भागात जाण्यापासून प्रतिबंधित करते. परंतु, पावसाळ्यात जेव्हा वातावरणातील आर्द्रता वाढते तेव्हा ते अनेकवेळा ओलावा शोषून घेते आणि फुगते. त्यामुळे कानाच्या नळीत अडथळा निर्माण होतो. यामुळे अनेक वेळा कान बंद होणे आणि दुखणे किंवा खाज येणे किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यताही वाढते.

ईयर बडही सुरक्षित नाही अनेक वेळा लोक केसांचा चिमटा, माचिस आणि इतर गोष्टींनी कानातले मळ साफ करतात. केसांच्या चिमट्यांच्या वापरामुळे कानाच्या आतील त्वचेला, अगदी कानाच्या पडद्यालाही इजा होऊ शकते. इअर बड हा देखील कान स्वच्छ करण्याचा सुरक्षित मार्ग नाही. कारण याचा वापर केल्याने बहुतेकदा कानातले मळ बाहेर येण्याऐवजी कानात जाते. आपल्या शरीराची रचना अशा प्रकारची आहे ज्यात शरीरातील जवळजवळ सर्व अंतर्गत अवयवांची स्वच्छता ही आपोआप होते. तसेच कानात जास्त मळ असल्यास तो आपोआप कानातून बाहेर पडतो.

परंतु काही कारणास्तव हे शक्य नसेल तर कानाला इजा होईल अशा वस्तूंचा अजिबात वापर करू नये. स्वत: औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांना दाखवावे कानात दुखणे, कान बंद झाल्याचे वाटणे किंवा सतत शिट्टी वाजणे, कानात टोचल्या सारखे वाटणे किंवा सूज येणे, जळजळ होणे, वेदना होणे आणि कानात पू होणे यासह कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास स्वत: औषधोपचार करण्याऐवजी ईएनटी तज्ञाशी संपर्क साधणे खूप महत्वाचे आहे.

 

Web Title: Take these precautions to avoid ear infection nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2022 | 11:10 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
1

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक
2

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
3

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?
4

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.