Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये जमा झालेला मल क्षणार्धात पडून जाईल बाहेर! आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा ‘या’ फळांचे सेवन

सकाळच्या नाश्त्यात नियमित ताज्या फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्स होते, आतडे स्वच्छ होतात आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येण्यास मदत होते. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 20, 2025 | 08:25 AM
आतड्यांमध्ये जमा झालेला मल क्षणार्धात पडून जाईल बाहेर! आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा 'या' फळांचे सेवन

आतड्यांमध्ये जमा झालेला मल क्षणार्धात पडून जाईल बाहेर! आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा 'या' फळांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

कोणत्या फळांचे सेवन केल्यास थकवा कमी होतो?
फळांच्या सेवनामुळे शरीराला होणारे फायदे?
उच्चरक्तदाब वाढण्याची कारणे?

दैनंदिन आहारात कायमच तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केले जाते. पण पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जात नाही. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. फळांचे सेवन केल्यामुळे शरीर निरोगी राहतो. पण काहींना फळे खायला अजिबात आवडत नाही. फळांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. फळांमध्ये असलेले विटामिन सी, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम शरीर, त्वचा आणि केसांसाठी अतिशय प्रभावी ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणता आजार झाल्यानंतर कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते, त्वचेवरील पिंपल्स कमी होऊन त्वचा चमकदार होते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार आणि पोषक आहार घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – istock)

How To Boil Foods: 99% लोक चुकीच्या पद्धतीने उकडवतात 4 पदार्थ, शेफ पंकज भदोरियाने सांगितली सोपी पद्धत

बद्धकोष्ठतेसाठी पपई प्रभावी:

गोड चवीचा पपई बद्धकोष्ठतेसाठी प्रभावी ठरतो. चुकीचा आहार, सतत बाहेरील पदार्थांचे सेवन, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, गॅस, अपचन इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नियमित वाटीभर पपई किंवा ताज्या पपईचा रस बनवून प्यावा. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते. तसेच पपईमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स आढळून येतात.

तेलकट त्वचेसाठी बेरीज:

बऱ्याचदा त्वचेवर अतिरिक्त तेल जमा झाल्यानंतर त्वचा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जाते. चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, फोड येऊन त्वचा खूप जास्त निस्तेज होते. त्यामुळे त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या बेरीजचे सेवन करावे. बेरीजमध्ये विटामिन सी आणि विटामिन ए मोठ्या प्रमाणावर आढळून येते. चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी वेगवेगळ्या बेरीज खाव्यात. यामुळे त्वचेच्या पेशी सुधारतात. चमकदार आणि तेजस्वी त्वचेसाठी नियमित आहारात फळांचा समावेश करावा.

थकवा आणि कमी करण्यासाठी केळी खावा:

बऱ्याचदा शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागल्यास सकाळी उठल्यानंतर नियमित दोन केळी खावी. नियमित केळी खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. केळीमध्ये पोटॅशियम आणि ग्लुकोज या दोन्ही गोष्टी जास्त प्रमाणात आढळून येतात. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. आशेवली नियमित दोन केळी खावी.

पोटावर वाढलेला चरबीचा थर होईल नष्ट! चहामध्ये टाका ‘हा’ जादुई पदार्थ, मधुमेह- वाढलेल्या वजनाची समस्या होईल कायमची गायब

उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी हंगामी फळे:

उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानंतर आहारात वेगवेगळ्या हंगामी फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. कलिंगड आणि संत्रींमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीरातील सोडियमचा प्रभाव संतुलित राहतो आणि रक्ताच्या गुठळ्या होत नाही. रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी नियमित फळांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फळे खाण्याचे फायदे?

    Ans: रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला निरोगी ठेवतात.

  • Que: फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: सकाळी नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणाआधी फळे खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. रात्री उशिरा खाणे टाळावे.

  • Que: फळे आणि दूध एकत्र खाऊ शकतो का?

    Ans: होय, आंबा, केळी, बेदाणे, खजूर, अंजीर यांसारखी गोड आणि पिकलेली फळे दुधासोबत खाऊ शकता.

Web Title: The stool accumulated in the intestines will be expelled in an instant consume these fruits regularly to improve your health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 08:25 AM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
1

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण
2

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘या’ फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने
3

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘या’ फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश
4

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.