Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी खासदार राजू शेट्टींसह 80 जणांची निर्दोष मुक्तता; ‘या’ प्रकरणी न्यायालयाने दिला निकाल

ऊस आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत ठेवले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 08:22 AM
Raju Shetti,

Raju Shetti,

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : ऊस दराच्या मुद्द्यावरून पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सांगली नाका येथे झालेल्या हिंसक आंदोलनाच्या खटल्याचा निकाल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी (दि.२९) लागला. जिल्हा न्यायाधीश (२) डी. व्ही. कश्यप यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० आंदोलकांची यावेळी निर्दोष मुक्तता केली. या निर्णयानंतर आंदोलकांनी न्यायालयाबाहेर आनंदोत्सव साजरा केला. तसेच आंदोलनाला पुन्हा बळ मिळण्याची भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टींसह ८० जणांना गुन्हा दाखल केला होता. ऊस आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत ठेवले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने 3 हजार ७८१ आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यात शिरोली नाका परिसरात ८० आंदोलकांचा समावेश होता.

जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी निकाल देताना राजू शेट्टी यांच्यासह ८० आंदोलकांचे सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संघटनेच्या वतीने अॅड. ब्रिजेश शास्त्री, अॅड श्रेणिक पाटील, अॅड. अमेय मकरे, अॅड. सुवर्णभद्र पाटील आदींनी काम पाहिले.

ऊस दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमाभागात ऊस वाहतूक रोखण्यासाठी संघटनेने तंबू ठोकले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार जिल्हा स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केले होते.

पोलिस प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष

ऊस वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी संघटनेच्या वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलिस प्रशासन देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. ऊसदराच्या मुद्द्यावरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले असून, आंदोलनाची ठिणगी कधीही प्रखर रूप धारण करण्याची शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Web Title: 80 people including former mp raju shetti acquitted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • kolhapur news
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद
1

Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ
2

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम
3

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम

Kolhapur News :  वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा
4

Kolhapur News : वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.