Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाचा नवी मुंबईत उत्साहात प्रारंभ!

स्वच्छता करा आणि आजारपणाला दूर करा अशा अभियान नवी मुंबईत आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या साथीने या अभियानाला मोठ्या उत्सहाने सुरु करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 01, 2025 | 07:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ या विशेष स्वच्छता अभियानाचा १ जुलैपासून उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ सारसोळे येथील नमुंमपा शाळा क्रमांक 92 व 121 येथे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सहभागातून झाला.

Ravindra Chavan : राजकारणातील सर्वात चर्चेतील नाव! RSS कार्यकर्ते ते भाजप प्रदेशाध्यक्ष झालेले कोण आहेत रवींद्र चव्हाण?

या अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, वृक्षारोपण व डासमुक्ती यावर विशेष भर दिला जात आहे. अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करणे आणि त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी करणे हे आहे. जुलै महिनाभर विविध ठिकाणी उपक्रम राबवून नवी मुंबईकरांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा मानस महापालिकेचा आहे.

उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ २ च्या उपआयुक्त सौ. स्मिता काळे, परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, सहायक आयुक्त जयंत जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्यावर आधारित माहितीपत्रके वितरित करण्यात आली. त्याचबरोबर ‘आरंभ क्रिएशन्स’च्या कलाकारांनी सादर केलेल्या पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या किटकजन्य आजारांपासून संरक्षण कसे करावे याची माहिती देणारे पोस्टर्स व प्रदर्शनही मांडण्यात आले होते.

Kolhapur Crime: धक्कादायक! विद्येच्या मंदिरात शिक्षकच ठरला भक्षक; विद्यार्थिनीची छेड काढली अन्…

या उपक्रमात फक्त शाळाच नव्हे, तर रुग्णालये, उद्याने याठिकाणीही स्थानिक सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात आले. संपूर्ण जुलै महिन्यात महानगरपालिका क्षेत्रात हा अभियान उपक्रम सुरू राहणार असून नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, विविध सामाजिक संघटना यांना यात सहभागी होण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. स्वच्छतेचा संदेश देणारे हे अभियान फक्त आरोग्य सुधारण्यासाठी नव्हे, तर एक जबाबदार नागरीक म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका बजावण्यासाठी आहे.

Web Title: Adopt cleanliness drive away disease campaign begins with enthusiasm in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 07:22 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
1

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती
2

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
3

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”
4

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.