Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘..यामुळे अमरावती शहराला ठेच लागली’ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली खंत

मंत्री ठाकूर पुढे म्हणाल्या की, “माझ्यासाठी कोणताही गट महत्वाचा नाही तर अमरावती महत्वाची आहे. मी कुणाला दोष देणार नाही ज्याला करायचं त्याने केलं. हे सर्व पुर्वपदावर आणण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. भाजपच्या माजी आमदारांना भेटले. काही मुस्लीम वस्त्यांमध्ये गेलो. दोनही बाजूचे लोक भडकलेले होते. सर्वांना शांत केलं. कारणं आम्हाला अमरावतीला एक औद्योगीक शहर बनवायचं आहे. आणि त्याला कुठतरी ठेच लागलेय.” अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 16, 2021 | 11:39 AM
‘..यामुळे अमरावती शहराला ठेच लागली’ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली खंत
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती शहरात त्रिपुरा येथील प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटले. दोन्ही समुदाय भडकले व अमरावती शहरात दंगल झाली. मात्र, दोन्ही सामुदायाला शांत करण्यासाठी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना यश आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या सातत्याने अधिकारी, पोलीस व नागरिकांसोबत बैठका घेत आहेत.

दोन्ही समुदाय भडकले असतांना त्यांना शांत करण्यात त्या यशस्वी झाल्यात. त्यामुळे, अमरावतीत आता शांतता आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “मागील 50 तासापासून मी जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेस्ट हाऊसला बसून इथं बैठका घेत आहे. इथंच जेवण करतेय आणि इथुनच सर्व कामं सुरु आहेत.”

मंत्री ठाकूर पुढे म्हणाल्या की, “माझ्यासाठी कोणताही गट महत्वाचा नाही तर अमरावती महत्वाची आहे. मी कुणाला दोष देणार नाही ज्याला करायचं त्याने केलं. हे सर्व पुर्वपदावर आणण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. भाजपच्या माजी आमदारांना भेटले. काही मुस्लीम वस्त्यांमध्ये गेलो. दोनही बाजूचे लोक भडकलेले होते. सर्वांना शांत केलं. कारणं आम्हाला अमरावतीला एक औद्योगीक शहर बनवायचं आहे. आणि त्याला कुठतरी ठेच लागलेय.” अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सध्या अमरावतीत दोन दिवसांपासून सर्वत्र शांतता आहे. त्यामुळे लवकरच सर्व पूर्वपदावर येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Web Title: This stumbled upon the city of amravati guardian minister yashomati thakur expressed grief nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2021 | 11:39 AM

Topics:  

  • Adv. Yashomati Thakur
  • Amravati District
  • Yashomati Thakur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.