राज्यामध्ये बीड प्रकरण व परभणी प्रकरण जोरदार तापले आहे. यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या परभणी व बीड प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे. इर्विन चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली. या योजनेत त्यांनी सहा, आठ आणि बारा हजार असे मानधन देणार असल्याचे जाहीर केले. लाडक्या भावाला सहा, आठ आणि बारा हजार…
राज्याच्या माजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यासपीठावरून हजारो महिलांशी संवाद साधला. तसेच कल्पतरु प्रभाग संघ कुर्हा यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान…
सदर प्रकार जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा तथा खासदार सोनिया गांधी यांना विनाकारण खोटया प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत असल्याने आम्ही केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध…
शेतीमाल खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न राबवता शेडमध्ये राबविण्यात यावी. शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्यास कुणाचीही गय करणार नाही. संपूर्ण मालाचे सविस्तर पंचनामे करावेत. ही प्रक्रिया गतीने राबवावी. प्रत्येक शेतकरी बांधवाला…
इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अंगणवाडी संख्या जास्त आहे. आपण दरवर्षी अंगणवाडी कर्मचा-यांना भाऊबीज भेट देतो. कोव्हिड काळात मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या कुटुंबियांना 50 लाख रूपयाचे सानुग्रह अनूदान दिले. महिला व…
बालसुधारगृहाला ७५ वर्षे पूर्ण झाली. ही इमारत मोडकळीला आली होती. पालकमंत्र्यांनी स्वखर्चातून जीर्णोद्धार केला. हे काम लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांनी लक्ष घालून पाठपुरावाही केला. त्यामुळे इमारतीला नूतन रूप लाभले आहे,…
राणा दाम्पत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हनुमान चालिसा पठन करणार असल्याची माहिती भीम ब्रिगेडला प्राप्त झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार टाकण्यास नव्हे तर, त्या परिसरात हनुमान…
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना ५ लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्राचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते आज वितरण करण्यात आले.
या शिबिरात राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेण्यात आला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हिरीरीने केलेल्या आयोजनामुळे या शिबिराला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
जामखेड मतदारसंघातील कुपोषित बालकांना संतुलित पोषण आहार मिळावा तसेच मातांना समुपदेशन मिळावे या उद्देशाने सुरू केलेला शारदा पोषण अभियान या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा बुधवारी मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झाला. राज्याच्या…
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्वरित पाऊल उचलत थिसुर येथील मनोवैज्ञानिक केंद्रातील डॉक्टर सुब्रमण्यम यांच्याशी चर्चा केली. तसेच, निरंजनला पुन्हा परत घरी आणण्याची परवानगी मिळविली.
मंत्री ठाकूर पुढे म्हणाल्या की, “माझ्यासाठी कोणताही गट महत्वाचा नाही तर अमरावती महत्वाची आहे. मी कुणाला दोष देणार नाही ज्याला करायचं त्याने केलं. हे सर्व पुर्वपदावर आणण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी…
बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत बालगृहाचे नूतनीकरणाच्या प्रारूप आराखड्यास या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच प्रारूप आराखडा अंतिम मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. संस्थेच्या जागावरील अतिक्रमाणाबाबत उच्च न्यायालयात…
मंत्री ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जागतिक स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन, महिला व बालविकास विभागाच्या संकेतस्थळामध्ये समावेश करण्यात आलेल्या सीएसआर देणगी…
आढावा बैठक तिसवा नगरपंचायतीच्या कार्यालयात होणार असं नियोजन होतं. त्याप्रमाणे यशोमती ठाकूर तिथं दाखल झाल्या. मात्र, यावेळी त्यांना नगरपंचायतीच्या कार्यालयातच अस्वच्छता असल्याचं दिसून आलं. “काय हे एवढी घाण? की मी…
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा लखनऊ येथे पोहोचले होते. लखनऊ येथे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण आणि…
पंतप्रधान पीकविमा योजनेतील (Prime Minister Crop Insurance Scheme) निकषांतील त्रुटींमुळे शेतकरी बांधवांना वेळेवर व योग्य परतावा मिळत नाही. त्यामुळे आवश्यक बदल व सुधारणा व्हावी जेणेकरून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांना विम्याचा…