Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…

सध्या मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. त्यानंतर आता बच्चू कडू यांनी हा आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकारसाठी ही नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2025 | 07:13 AM
मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक

मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक

Follow Us
Follow Us:

मुंबई : मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. असे असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आंदोलनासाठी पूर्वतयारी चालवली आहे. त्यात आता येत्या 28 ऑक्टोबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

सध्या मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. त्यानंतर आता बच्चू कडू यांनी हा आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकारसाठी ही नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, शेतमजूर कल्याण महामंडळाची स्थापना, सर्व कृषी निविष्ठा जीएसटी मुक्त करणे, गाव एकक धरून शेतकरी हिताची पीक विमा योजना, खते- बियाणांच्या तपासणीसाठी जात, धर्म, पंथ आणि राजकीय गुलामी यामुळेच शेतकऱ्यांमध्ये एकोपा निर्माण होत नाही. या स्थितीचा गैरफायदा व्यवस्था आणि सरकार घेते. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला ही परिस्थिती जबाबदार असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

राज्यभरात करणार सभांचे आयोजन

संपूर्ण राज्यात सभांचे आयोजन करण्यात आले असून, बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला शेतकरी नेते विजय जावंधिया, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, विजय कुंभार, काशिनाथ जाधव इत्यादी नेत्यांनी बळ दिले आहे.

समिती करण्यात आली स्थापन

गावपातळीवर प्रयोगशाळा स्थापन करणे, इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे. त्यासाठी शेतकरी-शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.

Web Title: Bachchu kadu will hold a protest in mumbai next month for the demands of farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 07:13 AM

Topics:  

  • Agitation News
  • Amravati News
  • Bacchu Kadu
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

अमरावती जिल्ह्यात 367 शाळा एकशिक्षकी; गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होतोय परिणाम
1

अमरावती जिल्ह्यात 367 शाळा एकशिक्षकी; गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होतोय परिणाम

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
2

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
4

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.