शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोको करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. मात्र न्यायालयाने दणका दिल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला आहे.
प्रहार नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु केले आहे. नागपूरमधील त्यांच्या या आंदोलनावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान सरकारचे शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीला जाणार आहे.
Bacchu Kadu in nagpur : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये विराट मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आणि कर्जमाफीसाठी त्यांनी हा मोर्चा काढला आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेला बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मार्च नागपुरात दाखल झाला आहे. कडू यांनी सरकारवर बैठक बोलावून अटक करण्याचा गंभीर आरोप केला असून, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते RSS मुख्यालय परिसरात हाय अलर्ट…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीने सुरू केलेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी अडीच लाख रुपये पगाराची नोकरी सोडून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढा दिला. पण या सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा आणि निळ्या…
बांगलादेशने निर्यात बंदी उठवली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग नसल्याचे कडूंनी स्पष्ट केले. “कधी भाव वाढतो तेव्हा शेतकऱ्याच्या हातात माल नसतो, भाव कमी झाला की शेतमाल दारात सडतो
शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहीष्कार घालण्याची घाेषणा प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे.
Kadu VS Bawankule : माजी मंत्री बच्चू कडू यांनी अनेकदा शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन उभारली आहेत. मात्र ही सर्व नाटकं आहेत म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली…
पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे सादर केलेल्या यादीत अनेक शिक्षक बोगस असून, या शिक्षकांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
गेले 7 दिवस प्रहारचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. दरम्यान आज बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.
शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाठिंबा दिला आहे.