बांगलादेशने निर्यात बंदी उठवली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग नसल्याचे कडूंनी स्पष्ट केले. “कधी भाव वाढतो तेव्हा शेतकऱ्याच्या हातात माल नसतो, भाव कमी झाला की शेतमाल दारात सडतो
शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहीष्कार घालण्याची घाेषणा प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे.
Kadu VS Bawankule : माजी मंत्री बच्चू कडू यांनी अनेकदा शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन उभारली आहेत. मात्र ही सर्व नाटकं आहेत म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली…
पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे सादर केलेल्या यादीत अनेक शिक्षक बोगस असून, या शिक्षकांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
गेले 7 दिवस प्रहारचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. दरम्यान आज बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.
शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाठिंबा दिला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात येणाऱ्या संताजी-धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त कराडमध्ये आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत बच्चू कडू बोलत होते.
ज्या सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आज साताऱ्यात प्रहार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून अनोखे आंदोलन केले.
राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याची टीका विरोधक करत आहेत. यामुळे प्रहार संघटनेचे बच्चू कडू रायगडावर अन्नत्याग आंदोलन करणार आहे.
कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुतीच्या मित्रपक्षांना खास ऑफर दिली आहे. यावरुन आता राजकारण रंगले आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
प्रहारचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांचा भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत पराभव केला. त्यानंतर कडूंच्या अडचणी वाढत चालल्याचे दिसत आहे. आधीच त्यांची आमदारकी गेली आहे.
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत चुकीच्या पद्धतीने अर्ज भरणार्या महिलांचे अर्ज अपात्र केले जात आहेत. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. ठाकरे व पवार यांचा पक्ष लवकरच केंद्रातील भाजपसोबत दिसेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. मात्र पूर्ण बहुमत मिळून देखील महायुतीने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. यावरुन आता एकनाथ शिंदेंना कोणते पद मिळणार याची उत्सुकता लागली आहे.