काळी रांगोळी, काळे फडके, काळा फराळ आणि कपाळावर काळा नाम लावून कामगारांनी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर आपली एकजूट दाखवली. 'कामगार एकजुटीचा विजय असो' आणि 'टाटा पावर प्रशासन जागे व्हा ' अशा घोषणांनी…
कारखानदारांनी आमची मागणी पूर्ण न केल्यास राज्यभरात आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या ऊस परिषदेस राज्यभरातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते.
६ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत ठरलेले लेखी कार्यवृत्त प्रशासनाने बदलल्याचा आरोप करत समितीने ९ ऑक्टोबरपासून संपाचा निर्णय घेतला. कृती समितीने मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून तोडगा काढावा.
वृक्षतोड बदल्यात रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून तिपटीने वृक्ष लागवड करण्याचे सांगितले होते; परंतु वृक्ष लागवड सांगितल्या प्रमाणात झाली नसल्याचे निदर्शनास आले.
रिक्षा आत आणण्यास मज्जाव केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. लहान मुलेसोबत असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी यांना बॅगा, पिशव्या घेऊन रस्त्यावर यावे लागत आहे. त्यांची गैरसोय दूर करावी…