Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय जनता पक्षाने लोकांचा विश्वास घात केला, प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची तयारी केली जात आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2024 | 06:23 PM
भारतीय जनता पक्षाने लोकांचा विश्वास घात केला, प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका
Follow Us
Follow Us:

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची तयारी केली जात आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आज महाविकास आघाडीची पहिली पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बोलताना प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी भाजपवर टीका देखील केली.

लोकांना खोटं सांगून मतांचा वापर

प्रणिती शिंदे म्हणाल्या,आगामी लोकसभा निवडणूक ही लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक नसून लोकांमधून उभी राहिलेली चळवळ आहे. या निवडणुकीला चळवळीचे रूप आले आहे. कारण लोकांनी आता ही निवडणूक आपल्या ताब्यात घेतली आहे, असे चित्र आम्ही बाहेर फिरताना आम्हाला दिसून आले आहे. आज महाविकास आघाडी एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आली आहे. आज महाविकास आघाडी एकत्रित दहा वर्ष जो भारतीय जनता पक्षाने या देशाच्या लोकांवर जो अन्याय केला त्यांना जो त्रास दिला. लोकांना खोटं सांगून मतांचा वापर केला. मतदान केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने लोकांकडे पाठ फिरवली आहे म्हणून आम्ही लोकांच्या आणि लोकशाहीच्या सोबत उभे आहोत.

सत्ता असून उमेदवार बदलावे लागतात

सोलापूरच्या विषय गेले १० वर्षे ज्या लोकांनी दोन्ही खासदारांना मतदान केले हे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले असे म्हणाल्या हरकत नाही. खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने जनतेने भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान केलं. पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली. त्यामुळे त्यांना उमेदवार बदलावे लागले. सत्ता असूनसुद्धा, पंतप्रधान असूनही ही शोकांतिका आहे की ते सोलापूरसाठी काही करू शकले नाही. म्हणून २०१९ मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला. पुन्हा जनतेने मोठ्या मनाने मतदान केलं. २०१९ पर्यंत १५ लाख जमा झाले नाही. त्यांनी दिलेली अनेक वचन अपूर्ण राहिली. मात्र पुन्हा एकदा त्याचं लोकांचा वापर मतदान करून घेण्यासाठी २०१९ मध्ये खोटं सांगून करून घेतला. भारतीय जनता पक्षाने लोकांचा विश्वास घात केला आहे. २०२४ मध्ये त्यांच्याच पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. ही शोकांतिका आहे की सत्ता असून उमेदवार बदलावे लागतात. कारण त्यांनी काही काम केलं नाही.

Web Title: Bharatiya janata party betrayed peoples trust praniti shinde criticizes bjp loksabha election solapur nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2024 | 06:23 PM

Topics:  

  • BJP
  • Election
  • Election2024

संबंधित बातम्या

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा
1

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
2

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत
3

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

मतदारयादी शुद्धीकरणाचा भाजपलाच लाभ, २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल; खासदार धनंजय महाडिक यांचा दावा
4

मतदारयादी शुद्धीकरणाचा भाजपलाच लाभ, २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल; खासदार धनंजय महाडिक यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.