मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडी आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या.
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election २०२४) तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. सर्वच पक्षांकडून महाराष्ट्रात जोरदार प्रचार सुरु आहे. अनेक ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले…
कल्याण पश्चिम परीसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले सॅटिसचे काम ढिसाळ नियोजनाच्या अभावामुळे संथगतीने सुरु आहे. सॅटिसचे काम सुरु असताना वाहतुक पोलिसांनी परिपञक जारी करुन वाहतुक व्यवस्थेत बदल केले पंरतु…
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रींगणात उतरणार आहेत. अभिजित बिचुकले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची तयारी केली जात आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली. राज्यात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे.
भाजपा आमदार नितेश राणे ज्या पध्दतीने रोज प्रेस घेवून शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत व विनायक राऊत असतील किंवा अन्य नेत्यांवर जे टिका करत आहेत. ते चुकीची आहे. खरतर…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मोदींना पाठिंबा देणे म्हणजे हिंदुत्व भक्कम करणे आहे.यासाठी मी राज ठाकरे यांचे अभिनंदन करतो.
आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीतील जागा वाटप करण्यात आले.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील जागा वाटप करण्यात आले नव्हते.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर सर्व सत्ताधारी पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. मात्र काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून अनेक मतभेद निर्माण झाले होते.
सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी चालू आहे. अश्यातच आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नरेंद्र मोदीवर टीका केली आहे.
मागील वर्षभरापासून मणिपूरमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुकी आणि मैतेई समाजात चालू असलेल्या संघर्षामुळे तिथे भीतीदायक वातावरण चालू आहे. हा वाद अजूनही राज्यात चालू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. अमरावती मतदार संघातून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याच मतदार संघात आता पुन्हा एकदा एक…
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार करण्यावर बंदी आहे, तसेच सरकारी मालमत्ता,सरकारी गाड्या वापरण्यावर सुद्धा बंदी…