
आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर
तर उर्वरीत ६३ प्रकल्पात सध्या २० ते २५ टक्के असा प्रमाणात जलसाठा आहे. तर १४ प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीसंकट घोंगावण्याची भीती नागरिकांमध्ये होती. मात्र इतर प्रकत्पातील ही स्थिती आता बदलली आहे. आता एकबुर्जी प्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा वाढला आहे. तर
मालेगाव प्रकल्पातील जलसाठ्यात सुद्धा १७.४३ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता पिण्याचे पाणी मुबलक मिळत आहे. आतापर्यंत जिल्हयातील काही भागात पावसाचा जोर असला, तरी आजही दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. आता पाऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याकडे जोमाने बरसणार असल्याची चिन्हे आहे. नाहीतर जलसंकटाची टांगती तलवार जिल्हावासीयांवर कायम असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेला वाशिम शहरात सुरुवात; पहिल्याच दिवशी अनधिकृत बांधकामांवर जेसीबी