वाशिम जिल्ह्यातील मेहा येथील कडू कुटुंबाने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलल्यामुळे शेतीचे नुकसान होऊन गंभीर आर्थिक व मानसिक संकट ओढवल्याचा आरोप केला आहे. या तणावातून प्रफुल्ल कडू यांनी आत्महत्या केल्याचा दावा…
बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी एका टीबी रुग्णाला सहा महिन्यांसाठी दत्तक घेत पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान आणि ‘निक्षय मित्र’ योजनेअंतर्गत रुग्णाला पोषण आहाराचे विशेष…
वडूजजवळील तडवळे गावातील राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची माळवे यांची विहीर संरक्षण भिंत कोसळल्याने धोकादायक बनली आहे. रस्ता खचल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून…
बुलढाण्यात परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने जयस्तंभ चौकात आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप करत राहुल…
बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामाची मशागत पूर्ण झाली असली तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या अद्याप रखडल्या आहेत. मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी चिंतेत असून पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत…
खामगाव शहरात दररोज सुमारे ३० टन कचऱ्याचे संकलन केले जात असून यासाठी नगर परिषदेच्या ४० घंटागाड्या कार्यरत आहेत. शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियमितपणे कचरा संकलन होत असल्याने स्वच्छतेची स्थिती सुधारल्याचे दिसून…
सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित निधी अपहार प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी प्रल्हाद हांडे यांनी केलेले उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेतले. चौकशी अहवालात 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार झाल्याचा उल्लेख करण्यात आला…
रिसोड तालुक्यातील शेलगाव राजगुरु येथे तूर पिकाच्या एकात्मिक व्यवस्थापनाविषयी शेतकरी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, वाशिमच्या तज्ज्ञांनी शेतकरी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांना शाश्वत व…
कारंजा येथे गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्याच्या मागणीसाठी बहुजन कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, या आंदोलनात मुस्लिम समाजाच्या सहभागामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला गेला.
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून रिसोड तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिक आणि…
रस्ते अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 'पीएम राहत योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना 'गोल्डन अवर'मध्ये तातडीचे आणि रोखरहित उपचार मिळणार आहेत. जखमी व्यक्तींना 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या…
जागतिक पर्यावरण दिनीच खामगाव नगर परिषदेकडून वृक्षतोड झाल्याचा आरोप होत असून पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात आणि घाटपुरी नाका भागात दोन मोठी झाडे तोडण्यात आली, तर नागरिकांच्या…
वाशिम जिल्ह्यात कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी गट स्पर्धा अभियान (फार्मर ग्रुप लीग - FGL) २०२६ ला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल…
लाच मागणी पडताळणी कारवाईमध्ये इतर खाजगी व्यक्ती मिटकरी यांनी तक्रारदार यांना हस्तांतरण पावतीवर सरपंच यांची सही व शिक्का देण्याकरिता २५ हजार रुपये लाच मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
बुलढाणा वनविभागाने भादोला वन बीटमधील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात मोठी कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. या कारवाईत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एक जेसीबीसह सुमारे १९.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाणा येथे समस्त आंबेडकरी समाज, चर्मकार बांधव आणि विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देत संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
घाटबोरी वनपरिक्षेत्रातील नागेशवाडी येथे ५७ सागवान वृक्षांची तोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केला असून प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. संबंधित शेतकऱ्याने वृक्षतोडीसाठी पूर्वीच परवानगी…
मृग नक्षत्र अवघ्या तीन दिवसांवर आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीपपूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. वेळेवर पाऊस पडून मृगात पेरणी झाल्यास उत्पादन वाढण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.