बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोरोनानंतर वाढलेल्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवून विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश.
वाशिम येथे आयोजित ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनीला तब्बल ४० हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यातील सापळी फाट्यानजीक एसटी बस उलटल्याची घटना बुधवारी घडली. उमरखेड आगाराची बस ३७ प्रवासी घेऊन जात असताना अपघात झाला, मात्र सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मी येथे देशी-विदेशी दारूविक्री परवाना रद्द करण्यासाठी महिलांचे विशेष मतदान घेण्यात आले. ८१४ पैकी ५५३ महिलांनी मतदानात सहभाग घेतला.
जिल्ह्यात मोठे जलसिंचन प्रकल्प नसल्याने मुबलक पावसाचे पाणी शेजारील जिल्ह्यांत वाहून जाते. पाणीटंचाई दूर करण्यासाठी पैनगंगा नदीसह इतर नद्यांवर ८६ कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास व राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी खामगाव विश्व हिंदू परिषदेतर्फे ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्ता) यांचा प्रतिष्ठेचा ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ सलग तिसऱ्या वर्षी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉलेज, खामगाव यांना मिळाला आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या दहावी–बारावी परीक्षांसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. दहावीचे २० हजार ५६ तर बारावीचे २२ हजार ३६९ असे एकूण ४२ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
वाशिम पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील ७ गंभीर गुन्ह्यांची उकल करत ६ सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी सोने, रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण ९ लाख ५९ हजार…
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असून, एकत्रित प्रयत्नांतून वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा बनवू शकतो, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयाच्या या विद्यार्थ्याने दिव्यांग माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकावला. ‘होम सिक्युरिटी अलार्म’ या नाविन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्पासाठी त्याची निवड!
राज्यातील सार्वजनिक शिक्षण अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण व्हावे, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पित केलेला ‘स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’ वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला जात आहे.
मस्तवाल कृषी अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावत जाऊन त्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली. तसेच शेतातील मातीची ढेकळे उचलून त्याच्यावर फेकली. इतक्यावरच न थांबता या मुजोर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला 'तुला गुन्ह्यात अडकवीन..