Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅलेट पेपर वरती मतदान झाले पाहिजे; काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या कॉंग्रेसची (Congress) रणनीती आणि प्रचार याबाबत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी माहिती दिली आहे. सोनिया गांधी या पळून जाणाऱ्या नेत्या नाहीत त्या सुधारणा करतील.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 06, 2024 | 07:07 PM
बॅलेट पेपर वरती मतदान झाले पाहिजे; काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूकांसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कॉंग्रेस पक्ष देखील मागे नाही. महाविकास आघाडीमध्ये (MVA) सामील असलेल्या कॉंग्रेसची (Congress) रणनीती आणि प्रचार याबाबत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी माहिती दिली आहे.सोनिया गांधी(Sonia Gandhi) या पळून जाणाऱ्या नेत्या नाहीत त्या सुधारणा करतील तसेच यापुढील निवडणूका बॅलेट पेपर वर घेण्यात याव्या अशी मागणी देखील सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.

आगामी निवडणूकांच्या तयारीबाबत माहिती देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “मी सध्या त्या रणनीतीकारामध्ये मध्ये नाहीये, पराभव होतोय म्हणून पळून जाता कामा नये,सोनिया गांधी या पळून जाणाऱ्या नेत्या नाहीयेत,त्याच्यामध्ये सुधारणा करून वेगवेगळा मार्ग त्या आणतील याविषयी माझ्या मनामध्ये कांही शंका नाही.” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच बॅलेट पेपर वरती मतदान झाले पाहिजे ही काँग्रेसची पण मागणी आहे.पण सरकारच्या हातात सगळं आहे.मला सुद्धा विश्वास आहे सरकार सकारात्मक विचार करेल. अशी मागणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.

राम मंदिराबाबत देखील त्यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले,”राम मंदिरावरून मी भाजपला काय संदेश देणार तेच संदेश देण्याचं काम करतात. 22 तारखेला जो कार्यक्रम आहे ते करतील तो त्यांचा कार्यक्रम आहे. राम मंदिराच्या भावना प्रत्येकाच्या आहेत त्याला विरोध करायचं प्रश्न नाही. पण राम सर्वांचा आहे, हिंदू-मुसलमानांचा देखील आहे आणि राष्ट्रवादी हिंदूंना देखील प्रिय आहे. राम मंदिर कार्यक्रमाला पक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आमचा विरोध असणार आहे. धार्मिक मनातून जी शक्ती द्यावी लागते त्याच स्वागतच आहे. पण रामाचा सर्व हक्क भाजप घेऊ शकत नाही.राम ही त्यांना घेऊ देणार नाही.” असे कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी ठणकावून सांगितले आहे.

 

Web Title: Congress sushil kumar shinde demand voting in election on ballot paper nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2024 | 07:05 PM

Topics:  

  • Congress
  • Lok Sabha Election 2024
  • Sushilkumar shinde

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.