Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यावर दुष्काळाचं सावट? राज्यातल्या 60 टक्के नद्या कोरड्या, 60 धरणांनी गाठला तळ

जून महिन्यात सुरु होणारा मान्सूनचा पाऊस अद्यापही सुरु न झाल्यानं राज्यात तीव्र पाणी टंचाईची (Water Shortage) स्थिती निर्माण झालेली आहे. दुसरीकडं वाढता उष्णता आणि पाण्याचे स्रोत आटल्यानं दुष्काळाचं सावट (Drought Like Situation) राज्यावर येतंय की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 23, 2023 | 08:41 AM
राज्यावर दुष्काळाचं सावट? राज्यातल्या 60 टक्के नद्या कोरड्या, 60 धरणांनी गाठला तळ
Follow Us
Follow Us:

मुंबई : जून महिन्यात सुरु होणारा मान्सूनचा पाऊस अद्यापही सुरु न झाल्यानं राज्यात तीव्र पाणी टंचाईची (Water Shortage) स्थिती निर्माण झालेली आहे. दुसरीकडं वाढता उष्णता आणि पाण्याचे स्रोत आटल्यानं दुष्काळाचं सावट (Drought Like Situation) राज्यावर येतंय की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. राज्यातील 60 टक्के नद्या कोरड्या पडलेल्या आहेत. तर उर्वरित 40 टक्के नद्यांना नाल्याचं रुप आलंय.

राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. सुमारे 60 धरणांनी तळ गाठला आहे. राज्यातल्या सहा विभागातील धरणांची पाणीपातळी सरासरी 23 टक्क्यांवर येऊन पोहचलेली आहे. पाऊस वेळेवर झाला नाही तर हे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

धरणांमध्ये किमान पाणीसाठाही नाही

राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या सहा विभागांत एकूण 2989 मोठे तर 2590 मध्यम प्रकल्प आहेत. या धरण क्षेत्रांत अद्याप पाऊसच सुरु झालेला नाही. जूनमध्ये पाऊसच न झाल्यानं धरणात किमान पाणीसाठाही उपलब्ध नाहीये. बिपरजॉय चक्रीवादळ, अल निनो अशा काही कारणांमुळं पाऊस अद्याप महाराष्ट्रात पोहचलेला नाही. अशा स्थितीत हे संकट अजून गहिरं होण्याची भीती वर्तवण्यात येतेय.

60 टक्के नद्या कोरड्याच

राज्यातील 60 टक्के नद्या कोरड्या पडलेल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची स्थिती अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचं समोर आलंय. भूगर्भात 40 टक्केच पाणी शिल्लक असून तेही येत्या काळआत संपल्यास देशासमोरच मोठं संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय.

Web Title: Drought like situation in maharashtra 60 percentage river has no water nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2023 | 08:41 AM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra update
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार
1

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
2

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू
3

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

21 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; राज्य कामगार विमा योजना लागू करण्याची तयारी
4

21 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; राज्य कामगार विमा योजना लागू करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.