Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातला शेतकरी भीषण संकटात! आंबा, काजू हंगाम अन्…; जेसीबीच्या माध्यमातून पाण्याचा निचरा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रानागिरीत सातत्याने गेले काही दिवस परतीचा पाऊस कोसळत आहे. या लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2025 | 03:36 PM
कोकणातला शेतकरी भीषण संकटात! आंबा, काजू हंगाम अन्…; जेसीबीच्या माध्यमातून पाण्याचा निचरा
Follow Us
Close
Follow Us:

जिल्ह्याला परतीच्या मुसळधार पावसाचा दणका
भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला
आंबा, काजू हंगामासह मासेमारीवरही परिमाण

Ratnagiri Rain Update: जिल्ह्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टधामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्हाभरात पावसाचा जोर वाढाला, शनिवारी दुपारपर्यंत पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला. लांबलेल्या पावसाचा फटका भातशेती, आंबा, काजू, मासेमारी आणि पर्यटनाला बसला आहे. सध्या कापलेली भातशेती पूर्णपणे वाया गेली असून शेतात उभी असलेली भातशेती वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. तर पाऊस लांबल्याने आंबा, काजूचा हंगाम लांचणीवर गेला आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मासेमारीवरही परिमाण होतोय.

जेसीबी माध्यमातून पाण्याचा केला निचरा

वहाळ बुजवल्याने पाणी तुंबले असून पाच घरात मध्यरात्री तीन फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. तर दोन चारचाकी गाडवा आणि दोन दुचाकी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नगरसेवक मदतीला धावले असून जेसीबी आणि क्रेनच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेत पाच घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झाले असून आमदार किरण सामंत यांनी या ठिकाणी तत्काळ भेट दिली.

काही भागांमध्ये पाणी साचल्याने पूरस्थिती

शुक्रवारपासून जिल्हाभरात परतीच्या पावसाचा जऔर पुन्हा वाढला. शनिवारी पहाटे पावसाने अक्षरश घुमाकुळ घातला. शनिवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी उतळीमध्ये पुन्हा वाढ झाली असून काही भागांमध्ये पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गांवरच्या ठेकेदाराचा निश्काळजीपणाचा फटका लांजावासीधांना बसला आहे. घुवाधार पाऊस आणि अर्धवट कामामुळे श्रीरामपूल वैभव वसाहती जवळच्या पाच धरात पावसाचे पाणी शिरले आहे.

Maharashtra Rain Alert: आता जा रे बाबा! राज्यात काही तास भयानक पाऊस असणार; IMD चा अलर्ट काय?

भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रानागिरीत सातत्याने गेले काही दिवस परतीचा पाऊस कोसळत आहे. या लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले असून अनेक ठिकाणी कापलेले भात शेती वाया गेली आहे. तर आंबा आणि काजूचा हंगाम देखील लांबणीवर गेला आहे.

पुढील काही दिवस जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकरी बांधवांचा समस्यांशी कायम सामना सुरू असतोच, त्यात आता यंदा वर्षभर पावसाने झोडपल्याने ही आणखी एक समस्या त्याना सतावते आहे.

Web Title: Due to heavy rain crop damage loss farmers in ratnagiri district weather update news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Farmers
  • heavy rains in ratnagiri
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: रत्नागिरीत सुरू झाले राजकीय डावपेच; ठाकरे गटाच्या नेत्याने केले ‘हे’ आवाहन
1

Maharashtra Politics: रत्नागिरीत सुरू झाले राजकीय डावपेच; ठाकरे गटाच्या नेत्याने केले ‘हे’ आवाहन

Palghar : प्रधानमंत्री फसल योजनेतून फक्त दोन रुपयांची भरपाई, शेतकरी संतप्त!
2

Palghar : प्रधानमंत्री फसल योजनेतून फक्त दोन रुपयांची भरपाई, शेतकरी संतप्त!

Crime News: पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची दिली धमकी; पुढे असे काही घडले…
3

Crime News: पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची दिली धमकी; पुढे असे काही घडले…

ऊस गाळप वाढणार, यंदा कसा असणार गळीत हंगाम? साखर आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती
4

ऊस गाळप वाढणार, यंदा कसा असणार गळीत हंगाम? साखर आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.