मणेराजूरी (ता. तासगाव) येथील लुगडेवाडी (भोसलेनगर) परिसराला स्वतंत्र नवे महसूली गाव म्हणून घोषित करणारी अधिसूचना ग्रामस्थांच्या माहितीत न आणता थेट राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने गावात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे.
Yavatmal News : शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर आले असून नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या अहवालातून असे दिसून आले आहे की, २०२३ वर्षात दर तासाला किमान एका शेतकऱ्याने जीवन…
अमेरिकेने २०० हून अधिक उत्पादनांवरील शुल्क उठवले आहे, ज्यामुळे चहा, कॉफी, मसाले आणि काजू यांसारख्या भारतीय कृषी उत्पादनांना मोठा फायदा झाला आहे. जाणून घ्या शेतकऱ्यांना कसा होणार फायदा
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, तुम्ही ई-केवायसी केली आहे का? नसेल केली तर ही बातमी…
कांदाचाळीत साठवलेला कांदा शेतकरी पिशवीमध्ये भरून बाजारात पाठवत आहेत. परंतु बाजार भाव नसल्याने आणि कांदा मोठ्या प्रमाणात सडल्याने भांडवली खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आहे.
‘वने’ हा शेरा खासगी जागेवर काढण्याचा आदेश मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे याबाबत अधिक माहिती आपण बातमीमधून घेऊया.
अतिवृष्टीमुळे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे सर्वसाधारण 722.5 मिमीचा पाऊस झाला - बीड, नांदेड, लातूर, धरणशिव अशा जिल्ह्यांमध्ये खतदार पिके, मातीचा घाणक, शेतजमीन व पशुधन हे मोठ्या प्रमाणात…
कवडीमोलात भात खरेदी होत आहे आणि त्यामुळे किसान अॅपद्वारे आता तीन दिवस आधी विक्रीची तारीख बुक करण्यात येणार आहे. केंद्राकडे आता नोंदणी करण्यात येणार नाही. वाचा सविस्तर महत्त्वाची माहिती
सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे, यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब, पिकांचे नुकसान झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे.
तासगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि पहाटेच्या धुक्यामुळे द्राक्षबागांवर गंभीर संकट ओढावले आहे.
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण २.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सुमारे ५७ ते ५८ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत केवळ हरभरा, गहू व ज्वारी या…
PM Kisan चा २१ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, हफ्त्याचे २००० रु. मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना e-kyc करावी लागणार आहे. e-kyc करण्यासाठी काय प्रकिया आहे ती खाली जाणून घेऊया..
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर १ कोटी रुपये देऊ केले आहेत. यावर शेतकऱ्यांचा काय आक्षेप आहे? पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या भरपाई रकमेशी शेतकरी सहमत नाहीत.
सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच शासनाकडून मिळालेल्या फक्त दोन रुपये तीस पैशांच्या नुकसानभरपाईमुळे पालघरमधील शेतकरी संतप्त झाले आहेत.