• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Farmers

Farmers

  • Viral Video: महाराष्ट्राच्या रस्त्यावर शेतकरी उडवू लागले 50-100 च्या नोटा; नक्की झालं तरी काय?

    Viral Video: महाराष्ट्राच्या रस्त्यावर शेतकरी उडवू लागले 50-100 च्या नोटा; नक्की झालं तरी काय?

    गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः कहर केला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
  • मंत्री बाबासाहेब पाटलांचे विधान निर्लज्जपणाचे, बेताल मंत्र्यांची…; काँग्रेस आक्रमक

    मंत्री बाबासाहेब पाटलांचे विधान निर्लज्जपणाचे, बेताल मंत्र्यांची…; काँग्रेस आक्रमक

    मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्या विधानावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; ‘या’ तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; ‘या’ तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, पंचनामे सरसकट व्हावेत आणि कर्जमाफी जाहीर करावी, या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.
  • Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;

    Purandar Airport: पुरंदर एअरपोर्ट प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोबदला; तब्बल 4,500 कोटी…;

    Purandar News: जमीनीची मोजणी पूर्ण झाल्यावर सर्व गावकऱ्यांचे गट करून त्यांच्याशी मागणी व मोबदला याबाबत चर्चा करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.
  • फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, PM मोदींनी महाराष्ट्रासाठी…;  हर्षवर्धन सपकाळांची मागणी

    फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, PM मोदींनी महाराष्ट्रासाठी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

    शेतकऱ्यांवरील संकट पाहता केंद्र सरकारने राज्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
  • एफआरपीसाठी लढा तीव्र होणार, ऊस परिषदेकडे लक्ष; साखर कारखान्यांना हंगाम ठरणार आव्हानात्मक

    एफआरपीसाठी लढा तीव्र होणार, ऊस परिषदेकडे लक्ष; साखर कारखान्यांना हंगाम ठरणार आव्हानात्मक

    कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच शेतकरी आणि साखर कारखाने दोघांनाही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
  • पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘या’ मंत्र्याने दिला वर्षभराचा पगार; जाणून घ्या रक्कम किती?

    पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘या’ मंत्र्याने दिला वर्षभराचा पगार; जाणून घ्या रक्कम किती?

    राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्रिपदाचे वर्षभराचे वेतन रक्कम रुपये 31 लक्ष 18 हजार 286 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले आहेत.
  • Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

    Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतल्याचे पाहायला मिळाले.
  • शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किसान सन्मान निधीचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? असं करा चेक

    शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किसान सन्मान निधीचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? असं करा चेक

    PM Kisan Yojana 21st Installment : शेतकऱ्यांसाठी पुढील हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर पैसे येतील की नाही हे तुम्ही कसे शोधू शकता…
  • Maharashtra Rain : तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत; सततच्या पावसामुळे मोठं संकट

    Maharashtra Rain : तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत; सततच्या पावसामुळे मोठं संकट

    तासगाव तालुका आणि परिसरातील द्राक्षबागांवर यंदाच्या अनियमित आणि सततच्या पावसाचे सावट पसरले आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता ऑक्टोबर महिन्यातही कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे.
  • शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा; ऊस बिलातून पैसे कपातीच्या निर्णयावरुन सतेज पाटलांची टीका

    शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा; ऊस बिलातून पैसे कपातीच्या निर्णयावरुन सतेज पाटलांची टीका

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपये कपात करुन घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा असल्याची टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.
  • भाजपा शेतकरी विरोधी, अमित शाह महाराष्ट्रात आले पण…; काँग्रेसच्या नेत्याचा हल्लाबोल

    भाजपा शेतकरी विरोधी, अमित शाह महाराष्ट्रात आले पण…; काँग्रेसच्या नेत्याचा हल्लाबोल

    शेतकरी प्रश्नावर अमित शाह एक शब्दही बोलले नाहीत व राज्याचे नेतृत्व करणारेही मूग गिळून गप्प बसले हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा घोर अपमान असल्याचा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
  • शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

    शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

    शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची तीव्र अपेक्षा आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पुन्हा उभा राहणे अशक्य आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि घटणारे बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
  • पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

    पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

    अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
  • Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

    Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

    उसाच्या बिलांतून प्रतिटन १५ रुपये कपात करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
  • शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

    शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

    शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता शेतकऱ्यांना सरकारने मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाकडून आज राज्यभर तीव्र आंदोलन केले जात आहे.
  • रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

    रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

    चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात ऊस बिलातून एक छदामही कपात करु देणार नाही, अशी परखड भुमिका रयत क्रांती संघटनेने घेतली आहे.
  • Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

    Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

    सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.
  • पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात

    पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात

    सरकारने ऊसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत.
  • २०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

    २०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

    कर्जत तालुक्यातील २०८ गावांमधील भाताच्या शेतीचे पंचनामे करण्याचे कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कृषी,महसूल आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर पोहचले आहेत.

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Explainer: इस्त्रायल-हमासदरम्यान शांततेच पहिले प्रयत्न का अपयशी ठरले? जाणून घ्या पूर्ण इतिहास

Explainer: इस्त्रायल-हमासदरम्यान शांततेच पहिले प्रयत्न का अपयशी ठरले? जाणून घ्या पूर्ण इतिहास

2031 पर्यंत टेक सर्व्हिस इंडस्ट्रीत 40 लाख नव्या नोकरीच्या संधी, काय आहे नीति आयोगाचे नॅशनल AI Talent Mission

2031 पर्यंत टेक सर्व्हिस इंडस्ट्रीत 40 लाख नव्या नोकरीच्या संधी, काय आहे नीति आयोगाचे नॅशनल AI Talent Mission

Panvel: नावडे-रोडपाली वाहतूक कोंडी बनली ‘वरदान’; रस्त्यावर भेळ आणि चहा वाल्यांची ‘चांदी’!

Panvel: नावडे-रोडपाली वाहतूक कोंडी बनली ‘वरदान’; रस्त्यावर भेळ आणि चहा वाल्यांची ‘चांदी’!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला ४२,००० कोटींच्या कृषी योजना करणार लॉन्च; आता उत्पन्नात होणार….

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला ४२,००० कोटींच्या कृषी योजना करणार लॉन्च; आता उत्पन्नात होणार….

मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार! जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश

मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार! जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची गोष्टच वेगळी! दुसऱ्यांच्या घरात जाऊन षटकारांचा पाऊस पडतो; एकदा वाचाच 

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची गोष्टच वेगळी! दुसऱ्यांच्या घरात जाऊन षटकारांचा पाऊस पडतो; एकदा वाचाच 

Tesla च्या नशिबाचे फासे उलटे पडले! ‘या’ टेक्नॉलॉजीमुळे अमेरिकेत होणार 29 लाख गाड्यांची चौकशी

Tesla च्या नशिबाचे फासे उलटे पडले! ‘या’ टेक्नॉलॉजीमुळे अमेरिकेत होणार 29 लाख गाड्यांची चौकशी

व्हिडिओ

पुढे वाचा
Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.