एआय अॅग्री २०२६ परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, 'समतेसाठी कोडिंग: लिंग-संवेदनशील कृषी-एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय' या विषयावर समांतर सत्र पार पडले. डेटा अंतर्दृष्टीच्या प्रमुख सुरभी भाटिया यांनी या सत्राचे समन्वय केले.
जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी आणि लगतच्या परिसरात सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरण्याऐवजी चिंतेचा ठरत आहे.
आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के, तर दुसऱ्या टण्यात २० टक्के मोहोर आला. परंतु, हा सर्व मोहोर अति थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासाठी अहोरात्र वीजपुरवठा होत असताना दुसरीकडे विदर्भासाठी १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे जोखड कायम असल्याने दाद मागावी तरी कुणाकडे?
ओतूर (ता. जुन्नर) वनपरिक्षेत्रात बिबट्यांच्या वावरामुळे स्थानिक नागरीकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत एकूण १४ बिबटे पकडण्यात आले आहेत.
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या निमीत्ताने शासनाने गोदावरीला घाट बांधण्याचे व त्यासाठी रस्ते बांधणीचे काम हाती घेतले आहे. तसेच डिपी रस्ते, साधुग्राम, कचरा डेपो यासाठी जमीनी घेण्यात येत आहेत.
सध्या कापूस वेचणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र ग्रामीण भागात मजुरांची उपलब्धता कमी होत असून वेचणीचा खर्च झपाट्याने वाढत आहे.
आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे.
अहिल्यानगर शहरात आयोजित 'कृषीपर्व' या कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद दिला. या कृषी महोत्सवामधून ३.४२ कोटी रुपये इतकी उलाढाल झाली असून, ग्राहक आणि शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला.
श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिकवली आहे. या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Protest News: आंबोडी येथील प्रकाश रणपिसे, चंद्रकांत रणपिसे, अशोक रणपिसे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.
२४ जानेवारी ते १० मार्चपर्यंत सहायक स्तरावर पीकपाहणी करता येईल. यासाठी संबंधित सहायकाची माहिती व संपर्क क्रमांक त्या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होतील, असे आवाहन करण्यात आले.