मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानभरपाईसाठी शासनाकडे मागणी करण्यात येत आहे.
Maharashtra News: जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २,३३,८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून सुमारे 28 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
आंबेगाव तालुक्यात पुन्हा गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कांदा काढणी सुरू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली.
अवकाळी पावसामुळे ५५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ३० हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्यात शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) या केवळ योजना नसून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची मोठी चळवळ असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी नमूद केले.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत संपूर्ण देशात आणि राज्यात गॅस सिलेंडरचा विस्कळीतपणा झाल्याने प्रत्येकजण हवालदिल झाला आहे. जो तो पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.
गारपिटीनंतर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर बरोबरच युरिया खताची टंचाई जाणू लागली आहे. आंबेगाव तालुक्यात कृषी खात्याच्या अनेक दुकानांमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राहुल कुल यांनी दिले आहेत.
सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि स्थानिक पातळीवरील वाढलेली आवक यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
यंदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय अधिकच कठीण बनत आहे.