राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील ७,६२९ पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना एकूण ५३ कोटी १६ लाख…
सरसकट शेतकरी कर्जमाफी आणि 'सातबारा कोरा करा' या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली विधानभवन परिसरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते झाडावर चढले, तर परिसरात कापूस फेकून…
आंबेगाव तालुक्यात मान्सूनच्या आगमनानंतर सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. भात पिकासह रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग आला आहे.
अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुरंदर तालुक्यावर अखेर वरुणराजाची कृपा झाली असून, सर्वत्र जोरदर पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजा एकदाचा सुखावला आहे.
जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामाबाबत चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतमशागत आणि खरीप पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण…
पुरंदर विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी शासन खबरदारी घेत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत वर्षाअखेर महाराष्ट्रातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून, सुरुवातीला ८…
पिंपळवंडी येथील लेंडे बामणे मळा परिसरात शेताच्या बांधाच्या किरकोळ वादातून एका ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी काठी व दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या…
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू असून, आतापर्यंत सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. १ जुलैपर्यंत आणखी ५ ते १० टक्के शेतकऱ्यांची संमती मिळण्याची अपेक्षा आहे.
कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला आवाज नव्हता, म्हणून सभागृहात त्यांची बाजू घेतली. सरकारने तत्काळ मान्यता दिली. ही रक्कम आली, त्यानंतर विम्याची रक्कम येईल, त्यानंतर सरकार देखील शेतकऱ्यांना मदत करायची आहे.…
छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव, खानवडी आणि उदाचीवाडी येथील एकूण २५३.२१०९ हेक्टर खाजगी क्षेत्राच्या भूसंपादनास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
१५ ऑगस्ट पर्यंत विमानतळ बाधित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देण्यात येतील, यासाठी अधिकारी काम करीत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
राज्यातील 75 टक्के शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीजपुरवठा करण्यात येत असून, उर्वरित 25 टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.…
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुरंदरच्या प्रशासकीय इमारतीत पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील ७० टक्के संमतीच्या दाव्यावर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खुलासा केला आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी ७० टक्के जमिनीच्या भूसंपादनास संमती मिळाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला असला, तरी या आकडेवारीवर विमानतळविरोधी शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होणार असून, खानापूर, कडेगाव आणि पलूस तालुक्यांत सलग तीन दिवस भव्य एल्गार मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तीपीठ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या…
खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे.