Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन; चिकन भाववाढीमुळे खवय्यांमध्ये नाराजी

पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, चिकन खवय्यांमध्ये चिकनच्या बाजार भाववाढीमुळे मोठी नाराजी पसरली आहे. १५ दिवसांपूर्वी २२० रुपये किलोने मिळणारे चिकन प्रति किलो २५० रुपयाने मिळत असल्याने चिकन शौकिनांमध्ये नाराजी पसरली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 03, 2024 | 03:37 PM
पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन; चिकन भाववाढीमुळे खवय्यांमध्ये नाराजी
Follow Us
Close
Follow Us:

मंचर : पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, चिकन खवय्यांमध्ये चिकनच्या बाजार भाववाढीमुळे मोठी नाराजी पसरली आहे. १५ दिवसांपूर्वी २२० रुपये किलोने मिळणारे चिकन प्रति किलो २५० रुपयाने मिळत असल्याने चिकन शौकिनांमध्ये नाराजी पसरली आहे. अचानक चिकनचे दर वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

ऐन उन्हाळ्यात तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे कोंबड्या मरण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून, पोल्ट्री फार्ममध्ये तसेच चिकन व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये कोंबड्यांची मर अधिक होत आहे. तसेच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने बहुतांशी पोल्ट्री फार्म बंद आहेत. ग्रामीण भागात विवाहसमारंभ, वाढदिवस, कांदा काढणी व द्राक्ष बागांच्या कामाकरिता आलेले मजूर यांच्यामुळे चिकनला सध्या उठाव असून, घाऊक बाजारात मालाची कमतरता जाणवत आहे. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच जिवंत कोंबडीचा दर प्रति किलो १४० रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन आले आहेत.

मात्र चिकन शौकीन खवय्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. चिकनचे दर अचानक गेल्या १५ दिवसांपूर्वी २२० रुपये किलोने मिळणारे चिकन प्रति किलो २५० रुपयाने मिळत असल्याने चिकन शौकिनांमध्ये नाराजी पसरली आहे. अचानक चिकनचे दर वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

अंड्याच्या दरामध्ये सुध्दा वाढ

पोल्ट्री व्यवसायाला अच्छे दिन येऊ लागल्याने पोल्ट्री व्यवसायामध्ये अनेक शेतकरी सहभागी होताना दिसत आहे. चिकनचे दर अचानक वाढल्याने हॉटेल व्यवसायिकांना १५० ते १७० रुपयात थाळी देणे आता परवडणे मुश्किल होणार आहे. अंड्याच्या दरामध्ये सुध्दा वाढ झाली असून, अंड्याचे दर ६०० रुपये शेकड्यापर्यंत असून अंडी ८४ डझनने विक्री होत आहेत. तसेच बकराच्या मटणालाही मागणी टिकून असल्याचे दिसून येत आहे. बकराचे दर ६६० रुपये ते ७०० रुपये किलो प्रमाणे मिळत असल्याची माहिती एकलहरे येथील चॉईस मटन व्यवसायिक व बकराचे व्यापारी शेखर कांबळे यांनी सांगितले आहे.

Web Title: Good day to poultry traders chicken price hike angers foodies nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • maharashtra
  • Manchar
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.