Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather : राज्यातील तापमानात होतीये वाढ; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्या तापमानात वाढ होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद सोमवारी झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 08, 2025 | 01:25 PM
वातावरणात होतोय कमालीचा बदल; ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट, वादळी पावसाचीही शक्यता

वातावरणात होतोय कमालीचा बदल; ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट, वादळी पावसाचीही शक्यता

Follow Us
Close
Follow Us:
मुंबई : राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात उष्माघाताचे रुग्णही आढळत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भात सामान्य तापमानापेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअस जास्त तापमान असून, हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्या तापमानात वाढ होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद सोमवारी झाली. सोमवारी सोलापूरचे तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्याचप्रमाणे सातारा, सांगलीमध्येही कमालाची उकाडा जाणवत असून, साताऱ्याचे 39.7 तर सांगलीचे 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगावमध्येही तापमान वाढले आहे. जळगावमध्येही 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मुंबई महानगरातही कमालीचा उकाडा जाणवत आहे. ठाण्यात 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पाहिला मिळाले. तर मुंबईचा पारा 33.8 अन् पालघरमध्ये 36 अंशांपर्यंत पारा पोहोचला आहे.
तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढणार
उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमान वाढले आहे. अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरातील तापमान 40 अंशाच्यावर गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
यंदाच्या मोसमातील 44.2 अंश सेल्सिअस इतकी उच्चांकी तापमान अकोल्यात नोंदवण्यात आली. अकोल्यात सर्वाधिक 43.2 तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघताना काळजी घ्यावी.

Web Title: Heat wave warning in vidarbha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • heat wave
  • Maharashtra Temperature
  • Maharashtra Weather
  • Temperature Increase

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांचे पीक अन् मेहनत गेली वाहून…! सरकारने पूरग्रस्तांची तातडीने मदत करावी हीच अपेक्षा
1

शेतकऱ्यांचे पीक अन् मेहनत गेली वाहून…! सरकारने पूरग्रस्तांची तातडीने मदत करावी हीच अपेक्षा

“अतिवृष्टीग्रस्तांचे सरसकट पंचनामे करत तातडीने मदत करा, अन्यथा.. खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा
2

“अतिवृष्टीग्रस्तांचे सरसकट पंचनामे करत तातडीने मदत करा, अन्यथा.. खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला
3

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला

बुलडाण्यात मुसळधार पाऊस; शिरपूर येथे तासाभरात 75 मिमी पावसाची नोंद, शेतात पाणीच पाणी
4

बुलडाण्यात मुसळधार पाऊस; शिरपूर येथे तासाभरात 75 मिमी पावसाची नोंद, शेतात पाणीच पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.