नवतपाची सुरवात रविवार पासून होत आहे. ९ दिवस सूर्याचा प्रकोप सहन करावा लागणार आहे. यावेळेस आरोग्याची काळजी घेणे अति आवश्यक आहे. जर असं न केल्यास नवतप्याला बळी पडू शकता. चला…
उष्माघात म्हणजे काय आणि राज्यातील कोणत्या जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळून आले. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक अहवालच राज्याला सादर केला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यातचं तापमान ४५ अंशावर पोहोचलं आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी पुन्हा तिव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Telangana heatwave disaster : तेलंगणातील 28 जिल्ह्यांमध्ये किमान 15 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सरकारने उष्णतेच्या लाटेला आपत्ती घोषित केले आहे.
Weather In India-Pakistan : एप्रिल 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये भीषण उष्णतेची लाट धडकली असून, हवामान तज्ज्ञांच्या मते ही स्थिती अमेरिकेतील ‘डेथ व्हॅली’सारखी भीषण ठरू शकते.
मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्या तापमानात वाढ होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद सोमवारी झाली.
जळगाव, गोंदिया, मुंबईत देखील तापमानाचा पारा वाढल्याचे चित्र आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. राज्यातील धरणातील पाणीसाठा कमी होत आहे.
Global temperature anomalies 2025 : ॲमेझॉनच्या जंगलात शास्त्रज्ञांनी असे शोध लावले आहेत, ज्याने जगाला धक्का बसला आहे. हा एक ॲनाकोंडा आहे, ज्याला पृथ्वीवरील सर्वात लांब साप म्हटले जाते.
मुंबईचे तापमान 39-40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बुधवारी सांताक्रूझमध्ये 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्याच वेळी, आर्द्रता 28 टक्के नोंदवली गेली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. शहरात ऑक्टोबर हिट जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत आहे. त्यामुळे उकाड्याने आता नागरिक हैराण…
इराणमधे तीव्र उष्णतेची लाट आली आहे. येथील एका गावात 82.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवले आहे. येथील हवामान केंद्राने ८२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. हे पृथ्वीवरील सर्वाधिक नोंदलेला उष्णता निर्देशांक…
दिल्लीत सध्या प्रचंड उष्णता आहे. ढगांच्या हालचालींमुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा नक्कीच मिळाला आहे. परंतु, तरीही उष्णता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 5 जून ते 7 जूनपर्यंत दिल्लीत ढग असतील आणि…
देशातील विविध भागांमध्ये तीव्र उष्णतेमुळे विजेची (Demand of Electricity) कमाल मागणी 246.06 गिगावॅटवर पोहोचली आहे. ऊर्जा मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
कोकण-गोव्यातील ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील हवामान उष्ण व दमट राहील. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या वर्षी फक्त 1308 वाड्या आणि गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यंदाची परिस्थिती त्याहून बिकट आहे. सध्या 3072 गावे आणि 7931 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.