किमान तापमान देखील १९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र यामध्ये पुढील तीन ते चार दिवसांत मोठी घट होण्याची शक्यता आहे.
Mumbai Heatwave Alert News : मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे. नागरिक देखील उष्णतेच्या लाटेने त्रस्त झाले असून मुंबईतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते. मुंबईला हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला असल्याचे म्हटले जात आहे.
२०१६ पासून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला भारतीय हवामान विभाग देशासाठी हिवाळा व उन्हाळा या दोन्ही हंगामांसाठी हंगामी तापमानाचा अंदाज जाहीर करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात सातत्याने बदल दिसून येत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात देखील उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मार्च महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहर- परिसरातील नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी ,उपरणे, चष्मा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.
तापमानामध्ये वाढ झाली असल्याने दुपारी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि परिसरात शनिवार (ता.७) किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
वाढत्या उन्हामुळे राज्यातील तलाव आणि पाणवठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. यामुळे भविष्यात तीव पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवतपाची सुरवात रविवार पासून होत आहे. ९ दिवस सूर्याचा प्रकोप सहन करावा लागणार आहे. यावेळेस आरोग्याची काळजी घेणे अति आवश्यक आहे. जर असं न केल्यास नवतप्याला बळी पडू शकता. चला…
उष्माघात म्हणजे काय आणि राज्यातील कोणत्या जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळून आले. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक अहवालच राज्याला सादर केला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यातचं तापमान ४५ अंशावर पोहोचलं आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी पुन्हा तिव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.