शनिवारी किमान तापमान 26.6 अंश सेल्सिअस होते. शुक्रवारचा दिवस वगळता या आठवड्यातील पाच दिवस तापमान 40 अंशाखाली होते. त्यामुळे दिवस नागपूरकरांना चटके जाणवले नाही.
महाराष्ट्रातील जनतेला ताळपल्या सुर्याने अक्षरशः हैरान केले आहे. साताऱ्यामध्ये देखील बेसुमार वृक्षतोड आणि नियोजनशून्य प्रशासन यामुळे प्रदूषण वाढीला लागून तापमान वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.
मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्या तापमानात वाढ होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद सोमवारी झाली.
हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील 4 ते 5 दिवस 'येलो अलर्ट' (Yellow Aleart) देण्यात आला आहे. यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला अलर्ट आहे. तसेच 24 ते 27 एप्रिल…
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात (Increase in Temperature) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर पडताना कमी प्रमाणात दिसत आहेत. त्यात सकाळपासून कडाक्याच्या उन्हानंतर पुण्यात…
होळीपासून पाच दिवस राज्यावर उष्णतेच्या लाटेचे संकट वाढल्याने महावितरणला घाम फुटला आहे. वीजेच्या मागणीत विक्रमी वाढ झाली असून गेल्या दोन दिवसांत राज्यभरात 27,212 मेगावॅट विजेचा वापर झाला. मुंबईत दिवसाला तब्बल…