Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हैसाळ पाणी प्रकल्प वेळेत नाही झाला तर, जत तालुक्यातील काही गावं कर्नाटकात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी म्हैसाळ पाणी प्रकल्पावरुन तातडीची बैठक घेत, जत तालुक्यातील गावांना पाणी कमी पडू देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, म्हैसाळ पाणी प्रकल्प नाही झाला तर...आम्ही कर्नाटकमध्ये सहभागी होऊ असा इशारा जतमधील काही गावांनी दिला आहे. जत तालुका पाणी संघर्ष समितीनं पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 04, 2022 | 08:15 PM
म्हैसाळ पाणी प्रकल्प वेळेत नाही झाला तर, जत तालुक्यातील काही गावं कर्नाटकात…
Follow Us
Close
Follow Us:

जत – कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, सांगलीच्या जतमधील काही गावांना कर्नाटकने पाणी सोडले आहे. तसेच काही गावं कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.

[read_also content=”मोदी आणि शाहांनी दररोज ‘एवढे’ चालून दाखवावे, काँग्रेसचे भाजपाला आव्हान https://www.navarashtra.com/india/modi-and-shah-should-be-walk-every-day-congress-challenge-to-bjp-350852.html”]

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी म्हैसाळ पाणी प्रकल्पावरुन तातडीची बैठक घेत, जत तालुक्यातील गावांना पाणी कमी पडू देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, म्हैसाळ पाणी प्रकल्प नाही झाला तर…आम्ही कर्नाटकमध्ये सहभागी होऊ असा इशारा जतमधील काही गावांनी दिला आहे. जत तालुका पाणी संघर्ष समितीनं पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

20 डिसेंबरपर्यंत पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही कर्नाटकात जाणार आहोत. तसेच 20 डिसेंबरनंतर पुन्हा आंदोलन करणार असल्याचं जत तालुका पाणी संघर्ष समितीनं म्हटलं आहे. पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास कर्नाटकात जाण्यासाठी प्रत्येक गावातून एनओसी गोळा करणार असल्याचं देखील जत तालुका पाणी संघर्ष समितीनं म्हटलं आहे. तसेच त्वरित म्हैसाळ पाणी प्रकल्पाला गती देण्याची मागणी जत तालुका पाणी संघर्ष समितीनं मागणी केली आहे.

Web Title: If the mhaisal water project is not completed in time some villages in jat taluka going to karnataka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2022 | 08:15 PM

Topics:  

  • Basavaraj Bommai
  • maharashtra
  • sangali

संबंधित बातम्या

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
1

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
3

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
4

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.