Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील 13 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

आज दिवाळी पाडव्याला राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 02, 2024 | 09:03 AM
राज्यातील 13 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा (फोटो सौजन्य - X)

राज्यातील 13 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा (फोटो सौजन्य - X)

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आगामी काळात पावसाची शक्यता एक महत्त्वपूर्ण आव्हान ठरण्याची शक्यता आहे. कारण भारतीय हवामान विभागाने नुकताच दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीन विभागांत पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन आले आहे.

आज दिवाळी पाडव्याला राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

बदलते हवामान आणि शेतकऱ्यांची चिंता

सध्या राज्यातील वातावरण अत्यंत अस्थिर आहे. सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी कोरडे हवामान अशा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना चिंतेचा सामना करावा लागत आहे. रब्बीच्या हंगामात पावसाचा हा प्रकार शेतकऱ्यांसाठी अनिश्चितता निर्माण करणारा आहे. याचदरम्यान हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. अलर्टमध्ये मध्य महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्हे आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : दिवाळीत फटाक्यांमुळे वातावरण होते प्रदूषित, पुढील काही दिवस द्या ‘या’ गोष्टींकडे लक्ष

दरम्यान मान्सूननंतरच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान उकाडा आहे. केवळ मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली असून आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घेऊन पावसाची पद्धत लक्षात घेऊन शेतीच्या कामाचे नियोजन करावे. खर तर, सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग आला आहे.

अनेक ठिकाणी गहू, गवत, मका आदींची मळणी पूर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी मळणी बाकी आहे. अशा स्थितीत दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात पाऊस पडल्यास आणि रब्बी हंगामात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे.

या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा देखील होऊ शकतो. विशेषता कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर राहील असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, आता आपण भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

हे देखील वाचा : ऐन दिवाळीत चोरट्यांचा सराफी पेढीवर डल्ला; तब्बल ‘इतक्या’ लाखांचे दागिने केले लंपास

Web Title: Imd warns rain likely in 13 districts of the state today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 09:03 AM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.