Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड भावूक, म्हणाले…

निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सुनावणीत अजित पवार गटाने शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. याच मुद्द्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

  • By साधना
Updated On: Oct 07, 2023 | 04:14 PM
Lok Sabha elections are to be fought on self-effort; Jitendra Awhad strongly criticized the opponents

Lok Sabha elections are to be fought on self-effort; Jitendra Awhad strongly criticized the opponents

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राष्ट्रवादीमधील (Rashtrawadi Congress) संघर्षाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात गेला आहे. काल झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाने शरद पवार पक्षात मनमानी करत होते, त्यांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या सुनावणीवर बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) भावूक झाले.

जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं काय?
निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सुनावणीत अजित पवार गटाने शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. याच मुद्द्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. काल निवडणुक आयोगासमोरील युक्तिवादात असा एक मुद्दा असा होता की डोळ्यात पाणी आले. स्वतःची राजकीय लढाई जिंकण्यासाठी शरद पवारांकडे बोट दाखवण्यात आलं. सोडून जायचं होतं तर सांगून जायचं होतं, असं जिंतेद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

तसेच, ज्यांनी पक्षाला मोठे केले. बोट धरुन राजकारणात आणले, त्यांनाच बाहेर काढत आहेत. असे म्हणत ज्या माणसाने हे झाड लावलं, मोठं केलं; त्या माणसाला आज हे भोगावं लागत आहे, असं आव्हाड म्हणाले.

Web Title: Jitendra awhad emotional after hearing of election commission nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2023 | 04:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • political news
  • Rashtrawadi Congress

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.