
चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय
कोकण रेल्वेच्या धावणार होळी स्पेशल गाड्या
कोकणात पाहायला मिळतोय शिमगोत्सवाचा उत्साह
कोकणवासीयांचा प्रवास होणार सुखकर
खेड: होळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने कोकण मार्गावर विशेष माझ्या चालवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मुंबई-कोकण दरम्यान प्रवास करणान्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (टी) विशेष ही दि. १ मार्च आणि ८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता मडगानहुन सुटून दुसन्या दिवशी सकाळी ६.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीची ०१००३ लोकमान्य टिळक (टी) मडगाव विशेष २ मार्च आणि ९ मार्च रोजी सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १२.४० वाजता मडगाव येथे दाखल होईल.
महत्त्वाच्या स्थानकांवर जाताना येताना राहणार थांबे
गाडी कमांक ०१००४ साठी केंद्रावर संकेतस्थळावर उपल२५ फेब्रुवारी २०२६ पासून सर्व आसाग अरक्षण होणार आहे, होळी सणाच्या पाश्र्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष श्रेय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे याशिवाय ते ८ मार्च दरम्यान दररोज विण दिया मेमू अनारक्षित विशेष गाडीयात येणार आहे. गातीमा ११६० विपणहून दुपारी ३.३० काजात सुटून रात्री ११.१०दिया देथे पोहोकर ०११५९ दिवा -विपण विशेष रात्री ११.२५ वाजता जुट्न दुसन्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे येईल. या गाडीत एकूण ८ डबे असतील आणि मागांतील सर्व महत्याच्या स्थानकावर थांबे दिले जाणार आहेत.
आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणकरांसाठी ‘लालप’री सज्ज; तब्बल ‘इतक्या’ फेऱ्यांचे नियोजन
१८ स्लीपर आणि २ एसएलआर गाड्या
या गाड्या करमाळी, थिलिम, सावंतवाड़ी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे आदी स्थानकांवर थांबतील, या विशेष गाडीची रचना १८ स्लीपर आणि २ एसएलआर उन्यांसह एकूण २० डब्यांची आहे.
Holi 2026: लाल, पिवळा की हिरवा? तुमच्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ, जाणून घ्या
कोकणकरांसाठी ‘लालप’री सज्ज
मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना शिमगोत्सव आणि होळीची चाहूल लागली की गावी जाण्याची ओढ अनावर होते. गावोगावी निघणाऱ्या पालख्या, देवभेटी, जत्रा आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने यंदाही विशेष नियोजन हाती घेतले असून, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.