२०२६-२७ध्या कॅपिटल बजेटमध्ये तरतूद करून सावंतवाडीला पूर्ण क्षमतेचे टर्मिनस बनवावे , अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केली.
नोकरदारांसाठी एकही सोयीची स्पेशल ट्रेन या नियोजनात दिसत नाही. गुरुवारी सकाळी गाडी सोडल्यास नोकरदारांनी सुट्टी घेऊन जायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
क्लाउड सॉफ्टेकने कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर एआय-आधारित 'ब्लूहेल्थ' आरोग्य तपासणीची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या हृदयगती, रक्तदाब आणि तणावाची आता झटपट तपासणी होणार.
कोल्हापूर-वैभववाडी या ६ हजार ५०० कोटीच्या रेल्वे प्रकल्यासाठी केंद आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार असून ३ हजार २४४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने कळंबोली येथे ११० मीटर लांबीच्या (१५०० मेट्रिक टन) ओपन वेब गर्डर उभारणीसाठी पनवेल-कळंबोलीदरम्यान अप व डाऊन मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे.
Railway News: वर्षभरात ३ लाख ६८ हजार ९०१ फुकटे प्रवासी कारवाईच्या कचाट्यात अडकले. त्यांच्याकडून २० कोटी २०लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कोकण किनारपट्टी ते मुंबई दरम्यान रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेल येथे वारवार कमी अंतरावर थांबवल्या जात असून तेथून पुन्हा सुरू केल्या जात आहेत.
विशेषतः मध्यरात्रीच्या सुमारास प्रवासी गाढ झोपेत असताना आणि एक्सप्रेस गाड्या कॉसिंगसाठी थांबत असताना या चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे.
दुहेरीकरण आणि क्रॉसिंगची कामे सुरू असताना इंदापूर, गोरेगाव रोड व सापे वामणे येथील पूर्वीचे उंच फलाट तोडण्यात आले. परंतु ते पुन्हा बांधण्यात आले नाहीत, असा आरोप समितीने केला आहे.
सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांत ८ मेल-एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. रविवारपासून याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू झाली आहे.
तळकोकणातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी पवारांनी पत्राद्वारे केली आहे.
मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच या दोन एक्सप्रेस गाड्यांची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या दादर स्थानकावरून सुटणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. आगळगाव ते उंबरगे गावादरम्यान एसटी अडकून पडली आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व अन्य कामांना जाणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानक आणि जिल्ह्यातील वेगवगेळ्या स्थानकांवर थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन केले आहे.
ST buses will run in Konkan for Ganapati : गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती प्रताप…