मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने आणखी ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
कोकणात गणपतीला गावी जायचं म्हटलं तर तिकिट मिळता मिळत नाही. तिकिटांसाठी चाकरमान्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच आता कोकण रेल्वे संदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.
. रेल्वेच्या नियमांप्रमाणे 2 महिने आधी बुकिंग प्रक्रिया करणं अनिवार्य असतं. त्यामुळे आता गणेशोत्सावासाठी जर तुम्हाला ही गावी जायचं असेल तर कोकण रेल्वेकडून बुकींग सेवा सुरु करण्यात येत आहे.
कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची कायमच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याचपार्श्वभूमीवर आता कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी विशेष सेवा सुरु करण्यात आले आहेत.
कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके असून ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व…
गणेशोत्सवासाठी तुम्ही कोकणात जाण्याचा विचार करत असाल कर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण कोकण रेल्वेकडून गणपती विशेष ट्रेन्स चालविण्यात येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या या ट्रेन्स आहेत आणि त्यांचं वेळापत्रक…
गोवा येथील पेडणे बोगद्यात पाणी आल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झालीय. मध्यरात्री ३ वाजता या बोगद्यात पाणी आले आणि रेल्वे सेवा ठप्प झाली. ८ तास होऊन गेले शेकडो मजूर बोगद्यात…
गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणीसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक…
कोकणवासीयांसाठी रेल्वे आणि फायदा मात्र पर राज्यांसाठी सिंधुदुर्गातील आणि कोकणातील प्रवाशांच्या सोयी सुविधा आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येक रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी संघटना स्थापन होऊ लागल्या
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे.
२३ फेब्रुवारी घटना २०१२: इराक – देशात झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेत किमान ८३ लोकांचे निधन तर २५० हून अधिक जखमी झाले. १९९६: कोकण रेल्वे – चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतुकीचा शुभारंभ…
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अद्यापही उशिरानेच सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंजिनात बिघाड झाल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली होती. दिवाणखवटी ते…
काही अपवादात्मक गाड्यांच्या एसी टू व थ्री टायरच्या काही जागा शिल्लक असल्या तरीही उर्वरित सर्वच क्लाससाठी सर्वच गाड्यांना शेकडोंच्या घरात प्रवासी वेटिंगवर आहेत. तर परतीच्या प्रवासासाठीही १४ तारखेपासून पुढील सहा…