Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर अपघाताचं सत्र सुरुच; सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणी

कोल्हापूर-पन्हाळा रस्ता अरुंद वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पर्यटकांचा याठिकाणी वावर जास्त असतो. मात्र या अरुंद रस्त्यामुळे अपघाताचं सत्र थांबायचं काही नाव घेत नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 08, 2026 | 03:23 PM
Kolhapur News : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर अपघाताचं सत्र सुरुच; सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर अपघाताचं सत्र सुरुच;
  • सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणी
पन्हाळा : कोल्हापूर-पन्हाळा रस्ता अरुंद आहे. वाहनांची वाढती संख्या यातच पर्यटनासाठी पन्हाळा आणि देवदर्शनासाठी जोतिबा या दोन ठिकाणी जाणाऱ्या वाहनांमुळे वारंवार होणारे अपघात व भांडण वादावादीमुळे इतरांना त्रास होत आहे. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी होत आहे.रस्त्याच्या कडेचे कचऱ्याचे ढीग पाहता, हा राष्ट्रीय महामार्ग आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

कचऱ्याच्या वासाने पर्यटक हैराण झाले आहेत. रस्त्यावरील हे कचऱ्याचे ढीग जर महापूर आल्यावर घराघरात जातात प्रती वर्षीच्या या समस्येकडे प्रशासनाकडून मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.शिवाजी पुलापासूनच या राष्ट्रीय महामार्गाला घरघर लागली आहे. पुलापासून पन्हाळ्याकडे येताना आंबेवाडी फाट्यावरुन कोल्हापूरकडे जाताना महामार्गाच्या उजव्या बाजूला यावे लागते.तिथे वाहनांची कोंडी होते. जोतिबा देवदर्शनासाठी जाताना महामार्गाच्या उजव्या बाजूला वळून जोतिबावर जावे लागते.

याठिकाणी येणारी व जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडी व अपघात होतात. कोतोली फाट्यावर कोल्हापूरकडे जाताना महामार्गाच्या डाव्या बाजूला यावे लागते. याठिकाणी पन्हाळ्याकडुन वेगाने वाहने येतात. या सर्वच ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी होत आहे.

Fire News: भीषण आगीमुळे कोल्हापूर हादरले! सिलेंडरचा स्फोट झाला अन्…

या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास जिवघेणा ठरत आहे. 1996 पासून कोकणाला जोडणारा रस्ता म्हणजे कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला. तरी समस्त कोल्हापूरकर याला रूढीने कोल्हापूर-पन्हाळा मार्ग असेच म्हणतात राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून याची वेळोवेळी दुरुस्ती केली, रस्त्याच्या कडेच्या बाजू अस्तित्वात ठेवल्या नाहीत. फळांचे रस विक्रेते आणि खेळणी विक्रेते ठाण मांडून बसलेले असल्याने वाहन चालकांचे लक्ष विचलित होत आहे.

शिवाजी पुल ते वाघबीळ घाटाच्या सुरवतीपर्यंत कचऱ्याचे साम्राज्य वाढते आहे. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने एकूणच या महामार्गावरील वाहतूक सध्या धोकादायक झाली आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली वाघबीळ घाटात वाहन चालक कसरत करत वाहने चालवत आहेत.

वारंवार होणारी रस्त्याच्याकडेची यंत्रणेला पत्र व्यवहार सुरू आहे. महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत सिग्नल यंत्रणा बसवता येणार नाही. पण, पोलिस यंत्रणेद्वारे लवकरच महामार्गावर येणा-या वाहनांना रमलर स्टिकद्वारे वाहनांची वेग मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलिस उपअधीक्षक, पन्हाळा, शाहुवाडी आप्पासाहेब पवार यांनी सांगितलं.

‘परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक नको’; आमदार जयंत आसगावकर यांची मागणी

Web Title: Accident season continues on kolhapur panhala road citizens demand installation of signal system for safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Accident
  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी
1

Thane Accident Case : गायमुख घाटात कंटेनरचा भीषण अपघात ; 11 वाहनांचे नुकसान, 4 जखमी

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!
2

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
3

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Ahilyanagar News: बंटी जहागीरदार दहशतवादीच! राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचे भाजपा जिल्हाध्यक्षांकडून समर्थन
4

Ahilyanagar News: बंटी जहागीरदार दहशतवादीच! राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचे भाजपा जिल्हाध्यक्षांकडून समर्थन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.