पुण्यातील मुळशी तालुक्यात रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची भीषण धडक होऊन रिक्षाचालक विकास पारखे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रकाश भेंगडे यांच्यासह तिघेजण जखमी झाले असून पोलिसांनी गुन्हा…
मुंबई-पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ परिसरात बसने तीन खाजगी वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. तिघांचा मृत्यू, चार जखमी; वाहतुकीवर तासाभर परिणाम, पोलिस तपास सुरू.
सांगलीच्या जत तालुक्यातील खलाटी येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून ८ महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे.
जळगावच्या धरणगाव येथे नववधूला घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला. चाक निखळून वाहन ट्रकला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी असून एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रीत सिंग सोबत मुंबई येथे एका नाइटक्लबमध्ये धक्कादायक मारहाणीची घटना घडली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील मरीन ड्राईव्हवर पहाटे दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरस्पीडिंगमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जुन्नर तालुक्यात हायवा आणि कारच्या भीषण अपघातात नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले असून अपघात एस कॉर्नरवर झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नागपूरच्या धरमपेठ भागात हिट अँड रनमध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मॉर्निंग वॉकदरम्यान भरधाव कारने धडक दिल्यानंतर चालक फरार झाला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध सुरू आहे.
नंदूरबारमध्ये भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला. लग्नाच्या 10 दिवस आधी पत्रिका वाटायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे; संतप्त नागरिकांनी वाहन जाळले.
भंडाऱ्यात एसटी डेपो परिसरात बसने दुचाकीला धडक दिल्याने वडील आणि 3 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पाण्याच्या कॅनसाठी गेलेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव-जामनेर महामार्गावर दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची मुलगी चमत्कारिकरित्या बचावली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पुणे आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या ओतूर-ब्राम्हणवाडा जिल्हा मार्गावरील 'लागाचा घाट' सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे.
कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. वडवली परिसरात केडीएमच्या घंटा गाडीने एका व्यावसायिकाच्या घराला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघातात 11 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवारी पहाटे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला.
कल्याण-अहिल्यानगर मार्गावर टॅक्सीला सिमेंट मिक्सरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Shocking Incident Video : काळ आला होता पण वेळ आली नव्हती...! गोदामाची सफाई करताना महिलेच्या अंगावर गोण्यांचा मोठा ढिग पडला. ती या ढिगाखाली वाईटरित्या चिरडली गेली अन् व्हिडिओत पुढे काय…