Mumbai-Ahmedabad highway : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथे मस्तानाका परिसरात असलेल्या पुलाच्या माती भरावाचा एक भाग रविवारी पहाटे अचानक कोसळला.या घटनेमुळे महामार्गावरील एक बाजूची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
डंपर रस्त्यावर अनियंत्रित झाल्याने त्याने अनेकांना उडवले आहे. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
ही बस कोलायतहून जोधपूरकडे परतत असताना माटोडाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरकडे चालकाचे लक्ष गेले नाही आणि भरधाव वेगाने येणाऱ्या बसने ट्रकला धडक दिली.
नाशिकच्या येवल्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. सुरतेहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात घडला आहे.
Manali Accident Video : मजामस्ती जीवावर बेतली अन् 12 वर्षांच्या मुलीसोबत जे घडलं ते थरारक. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला जात असून यातील दृश्ये अंगावर काटा आणणारी…
Mumbai to Bihar Train Accident: नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर तीन प्रवासी ट्रेनमधून पडले. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.
नंदुरबार आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहे. ऐन दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र…
हिंजवडी परिसरात १० सप्टेंबर रोजी एका काँक्रीट मिक्सरखाली दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संबंधित वाहनचालकावर गुन्हा नोंदवण्यात आला.
नाशिकमध्ये भीषण अपघात! आजीसोबत दुचाकीवर जात असलेल्या ८ वर्षांच्या नेविकाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू. परिसरातील नागरिक संतप्त; प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप. चालक फरार.
Gautami Patil Car Accident : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटली एका अपघातामुळे चर्चेत आली. पुण्यात झालेल्या अपघातानंतर आता गौतमीला थेट अटक करण्याची मागणी केली जात असून हे प्रकरण चांगलचं तापलं आहे.
एक ट्रॅक्टर ट्रॉली चंबळ नदीत पडून मोठा अपघात झाला. यावेळी ट्रॉलीतील 20 जण नदीत पडले त्यापैकी 17 जणांना वाचविण्यात यश आले. मात्र तीन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा तपास सुरु…
हरिद्वारला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, एक चूक अन् वाटेतच मृत्यूने दिली भेट! या भीषण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्यांनी सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरवली आहे.
ठाणे बेलापूर रोडवरून जाताना दिवा सर्कल रोड हा दुचाकी चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. 30 सप्टेंबर रोजी दुचाकी स्वार मुलुंडच्या दिशेने जात असताना, ऐरोली सिंगल जवळ असता त्याचा अपघातात मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोड बायपासवर पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे.