Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Thackeray : मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होणार : आदित्य ठाकरेंनी दिला सरकारला इशारा

वॉटर टॅंकर एसोसिएशनने भर उन्हाळ्यात संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची समस्या आणखी गंभीर बनणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 11, 2025 | 07:09 PM
मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होणार : आदित्य ठाकरेंनी सरकारला दिला इशारा

मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होणार : आदित्य ठाकरेंनी सरकारला दिला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

वॉटर टॅंकर एसोसिएशनने भर उन्हाळ्यात संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची समस्या आणखी गंभीर बनणार आहे, अशी माहिती शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली असून सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. मातोश्रीवर आज पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांना कामाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी आवडत नाहीत…; शिंदेंच्या नेत्यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबईसाठी पाण्याचा विषय महत्त्वाचा आहे. वॉटर टॅंकर एसोसिएशनकडून मुंबईत मॉल, हॉटलेल्स, बांधकाम आणि पाण्याचा तुटवडा असणाऱ्या ठिकाणी पाणी पुरवठा पाणी पुरवठा केला जातो. मात्र असोसिएशनने एक आठवड्यापूर्वी संप पुकारलेला आहे. हा संप काही नवीन नाही, मात्र हा संप सुरू राहिला तर मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis on Tahawwur Rana: तहव्वूर राणाबाबतचा निर्णय कोण घेणार…? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

मागच्या सरकारच्या काळात त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव जातो की नाही माहिती नाही. मात्र सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा, कारण मुंबईकरांनी हा त्रास आणखी किती दिवस सहन करावा हा प्रश्न आहे. गेल्या सहा सात महिन्यांपासून मुंबईत पाण्याचा प्रश्न तर आहेच, पण रस्त्यांची काम सुरू असताना अनेक पाईपलाईनचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. शिवाय नळाला गढूळ पाणी येत आहे.

तर पगार द्यायला पैसे नसतील

एसटी कर्मचाऱ्याचा मार्चचा पगार केवळ ५६ टक्के देण्यात आला. अनेक कोटींचे पैसे यांनी जमा केले. काही महिन्यांपूर्वी BMC कर्मचाऱ्यांचा पगार आला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार आला. पुढील काही दिवसांत पगार द्यायला पैसे नसतील. जेव्हा मविआचे सरकार असताना जे लोक एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणत होते ते आज कुठे दिसत नाहीत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

Web Title: Aditya thackeray warns maharashtra government on mumbai water crisis latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Maharashtra Government
  • Mumbai Water Supply

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
2

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
3

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
4

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.