Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईचा पाणीसाठा ३२ टक्क्यांवर! मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश

मुंबईला सध्या दररोज ४००० दशलक्षलीटर पाणी पुरवठा केला जातो. बाष्पीभवन आणि पाणी पुरवठा याचा विचार केल्यास धरणातील पाणीसाठा जेमतेम जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2026 | 10:30 AM
मुंबईचा पाणीसाठा ३२ टक्क्यांवर! मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश

मुंबईचा पाणीसाठा ३२ टक्क्यांवर! मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने राखीव साठ्याची मागणी करण्याचे ठरवले आहे. मात्र राज्य सरकाने यंदा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिले आहेत. त्यामुळे राखीव साठा न मिळाल्यास मुंबईकरांना यंदा पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणातील पाणीसाठा कमी होत असून सध्या सातही धरणात मिळून ४ लाख ६३ हजार ९६८ दशलक्षलीटर हायजे ६३ हजार ९६६के देशलीलाटर शिल्लक आहे. हा पाणीसाठा गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत जास्त आहे.(फोटो सौजन्य – istock)

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना दुहेरी धक्का! लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे ठप्प; पनवेल स्थानकातील लिफ्ट कोसळली…

राज्य सरकारकडे मागणी

मात्र मुंबईची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईला सध्या दररोज ४००० दशलक्षलीटर पाणी पुरवठा केला जातो. बाष्पीभवन आणि पाणी पुरवठा याचा विचार केल्यास धरणातील पाणीसाठा जेमतेम जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरणार आहे. मुंबई महापालिका दरवर्षी जुलै अखेरीसपर्यंत पाणीसाठा पुरेल या दृष्टीने पाण्याचे नियोजन करीत असते. मात्र धरणातील पाणीसाठा पुरेसा नसल्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे राखीव सातवाची मागणी करण्याचे ठरवले आहे.

मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारला पत्र लिहून उर्ध्वं वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष घनमीटर तर भातसा धरणातून १ लाख ४० हजार दशलक्ष घनमीटर (एमसीएम) राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी करण्याचे ठरवले आहे. त्याबाबतचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. मात्र सध्या सातही धरणात मिळून ४ लाख ६३ हजार ९६८ दशलक्षलीटर (३२.०६ टक्के) पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ४ लाख १६ हजार ४४३ दशलक्षलीटर (२८.७७ टक्के) इतका होता. तर त्याच्या आधीच्यावर्षी पाणीसाठा ३ लाख ३२ हजार ७१५ (२२.९९ टक्के) इतका होता.

Mumbai Local: मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर सुरू होणार ‘आपत्कालीन वैद्यकीय कक्ष’; खासदार संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यंदा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मुबई महापालिकेला राखीव साठा वापरण्यास मंजूरी दिली नाही तर यंदा पाणी कपात करण्याची वेळ येऊ शकते.

Web Title: Mumbais water reserves at 32 percent water cut hangs over mumbaikars orders to supply water till august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Mumabi
  • Mumbai Water
  • mumbai water cut

संबंधित बातम्या

दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद! पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे मुंबईकर नागरिकांना आवाहन
1

दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद! पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे मुंबईकर नागरिकांना आवाहन

Mumbai New: मुंबई लोकलमध्ये ‘हेल्पलाईन’ ठरली जीवनरेखा! हरवलेल्या वस्तूंसह ३६ हजार तक्रारींची गेल्यावर्षी नोंद
2

Mumbai New: मुंबई लोकलमध्ये ‘हेल्पलाईन’ ठरली जीवनरेखा! हरवलेल्या वस्तूंसह ३६ हजार तक्रारींची गेल्यावर्षी नोंद

२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! ‘काँक्रिटच्या जंगला’मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता
3

२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! ‘काँक्रिटच्या जंगला’मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार! १ जूनपासून प्रसाधनगृहे मोफत, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
4

एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार! १ जूनपासून प्रसाधनगृहे मोफत, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.