Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar News : चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप…, अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; पाहा VIDEO

विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्री ठिकाणी साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 09, 2026 | 01:45 PM
चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप..., अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप..., अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Follow Us
Close
Follow Us:
  • चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप
  • अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
  • अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
विरार | निलेश महाडीक : गोलगप्पा, पाणीपुरी , पुचक ही नावं ऐकताच तोंडाला पाणी सुटते. लहानांपासून ते आबालवृद्ध प्रत्येकाला चटपटीत पाणीपुरी आवड असते. पण याच पाणीपुरी संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्री ठिकाणी साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची गर्दी तात्काळ पांगली.

Mumbai-Nagpur Expressway: मुंबई ते नागपूर आता ‘नॉन-स्टॉप’ होणार! राज्य सरकारचा मोठा रस्ता प्रकल्प

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उघड्यावर ठेवलेले साहित्य, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची गुणवत्ता आणि अन्न हाताळण्याची पद्धत यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर “रस्त्यावरील पाणीपुरी खाणे खरंच सुरक्षित आहे का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.