मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र बाजारपेठ परिसर, स्टेशन रोड तसेच प्रमुख चौकांमध्ये दिसून येत आहे.
वसई-विरार महापालिकेमार्फत शहरात अनेक ठिकाणी एसटीपी प्लांटला जोडणारी मलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे केले जात असलेल्या दुर्लक्षामुळे नागरीक त्रस्त आहेत.
विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्री ठिकाणी साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नायगाव, टिवरी परिसरात तब्बल १ हजार कोटींचा कथित जमीन घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपानंतर पहिल्यांदाच पोलीस प्रशासनाची भूमिका समोर आली आहे. या घोटाळ्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल…
नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी परिसरात दिवसाढवळ्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गांजा आणि चरस खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर...
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नालासोपारा येथील तुलिंज पोलीस ठाण्याच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. चोरीस गेलेले व हरवलेले सुमारे ६० हून अधिक महागडे मोबाईल फोन पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत…
विरारच्या एमबी इस्टेटमध्ये पत्नी घर सोडणार असल्याच्या वादातून पती महेश सोनी आणि नणंद दिपाली सोनी यांनी मिळून कल्पना सोनीची धारधार शस्त्राने हत्या केली. दोघांना अटक, पोलीस कोठडी सुनावली.
वाहतूककोंडी हा तर महाराष्ट्रातील सध्या सामान्य प्रश्न झाला आहे, जिथे जावं तिथे वाहतूककोंडी झालेली पहायला मिळते. आता वसई-विरारमधील रस्त्यांवर वेगळेच दृष्यं दिसून येत आहे, वाचा अधिक माहिती
विरार विवा कॉलेज गरब्यात मुलींवर अश्लील चॅट व्हायरल झाले आहे, “एकही हिंदू मुलगी सोडू नका” असा चॅटमध्ये आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतला, दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली यातील मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून शोधकार्य आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे.
वसई-विरारमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून ७ उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले. यासाठी एमएमआरडीएने निधी उपलब्ध करून दिला होता, परंतु भूसंपादन आणि निधीअभावी काम थांबले होते.
विवा महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत करिअर संसद स्थापन करून विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण होईम.