
kasara
सोशल मीडियावरील ओळख अन् तरुणी निघाली रायबरेलीला; पण हातकणंगले पोलिसांना माहिती मिळताच…
रेल्वे प्रशासन दिलासा देईल, गावकऱ्यांना विश्वास
असे हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रश्नांचे कसारा गावामधील स्थानिकांच्या मनात काहूर माजलंयं. रेल्वे प्रशासनाने नोटीसीद्वारे सुचविलेल्या कागदपत्रांसह शेकडो दुकानदार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे प्रशासनाच्या मंडळ विभागाच्या संबंधित कार्यालयात पोहचणार आहे. रेल्वे प्रशासन दिलासा देईल या अपेक्षित निर्णयाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या नोटिसांमुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने आली धोक्यात
Ans: सार्वजनिक जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा करत रेल्वे प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे.
Ans: बाजारपेठेतील दुकाने हटवल्यास अनेक कुटुंबे उघड्यावर येण्याची आणि गावाची आर्थिक रचना ढासळण्याची भीती आहे.
Ans: आवश्यक कागदपत्रांसह शेकडो दुकानदार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे कार्यालयात जाऊन दिलासाची मागणी करणार आहेत.