Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातला सहकार कोणी मोडीत काढला ? अमित शाहांचा शरद पवारांना सवाल

सांगली लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2024 | 11:15 AM
महाराष्ट्रातला सहकार कोणी मोडीत काढला ? अमित शाहांचा शरद पवारांना सवाल
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : महाराष्ट्र म्हणजे सहकराची भूमी होती, मात्र इथला सहकार मोडीत काढण्याचे पाप कोणी केलं ? असा सवाल केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना भर सभेत विचारला. ते विटा येथे सांगली लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ आदी प्रमुख उपस्थित होते.

अमित शाह म्हणाले , ” महाराष्ट्रात आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना होता, तो कोणी बंद पडला ? राज्यात २०२ सहकारी साखर कारखाने होते, त्यापैकी अवघे १०१ शिल्लक राहिले. महाराष्ट्रात ३४ सहकारी जिल्हा बँका होत्या त्यापैकी आता केवळ तीन ते चार शिल्लक राहिल्या आहेत. शरद पवार स्वतः सहकार मंत्री सुद्धा होते, त्यामुळे त्यांनी या सहकारी संस्था कोणी मोडीत काढल्या, याचे उत्तर द्यावे. ” असेही शाह यावेळी म्हणाले.

भारत देश म्हणजे किराणा दुकान नाही

अमित शाह म्हणाले, ” इंडिया आघाडीत प्रधानमंत्री पद घेतील अशी एकही व्यक्ती नाही, त्यामुळे ते हे पद अदलून-बदलून वाटून घेतील, हा देश १३० कोटी जनतेचा आहे, आशा प्रकारे प्रधानमंत्री बदलून देश चालणार नाही, भारत देश म्हणजे किराणामलाचे दुकान नाही, मोदी ही एकच व्यक्ती आहे, जी देश सुरक्षित चालवू शकते.” असा दावा त्यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरेंना विचारला सवाल

यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना नकली शिवसेना म्हणून उद्देशून सवाल उपस्थित केले, ते म्हणाले ” सीएए लागू केला, ३७० कलम हटवले, राम मंदिर बांधले, पीएफआय वर बंदी आणली, हे निर्णय आम्ही घेतले, याबाबत त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, मात्र ते याचे उत्तर देणार नाहीत याचा मला विश्वास आहे, कारण त्यांना त्यांचा नवीन मतदार नाराज करायचा नाही, ” असेही शाह यावेळी म्हणाले. अमित शाह यांनी उपस्थित लोकांना आम्ही राम मंदिर, महाकाल मंदिर, केदार धाम, अशी अनेक मंदिरे बांधली आणि सुधारित केली, असं सांगून मतदान देण्याचे आवाहन केलं.

Web Title: Who broke the cooperation in maharashtra amit shahs question to sharad pawar amit shah bjp narendra modi loksabha nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 11:15 AM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • election 2024
  • narendra modi
  • sangali

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
2

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
4

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.