Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: मिहीर आणि तुलसीच्या नात्यात होणार दुरावा? विरानी कुटुंबात तणाव वाढला

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ २ ला मनोरंजक बनवण्यासाठी, निर्माते दररोज नवीन ट्विस्ट आणि वळणे दाखवत आहेत. शोमधील नाट्य संपतच नाही आहे. ही मालिका प्रेक्षकांना आता पुढे काय होईल याचा विचार करायला भाग पाडत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 12, 2025 | 04:32 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अगदी पहिल्या भागापासूनच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि पुन्हा एकदा ही मालिका घराघरात पोहोचली आहे. जबरदस्त पकड असलेले कथानक, उत्कृष्ट व्यक्तिरेखा आणि भावनिक सखोलता यामुळे प्रेक्षक विरानी कुटुंबियांमध्ये गुंतून राहतात. तुलसी आणि मिहिरचे नाते, त्यांच्या मुलांपुढे असलेल्या अडचणी आणि आदर्श आणि वास्तव यांच्यातील संघर्ष यामुळे ही मालिका केवळ मनोरंजन करत नाही, तर त्यातील नाती प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहेत.

तसेच, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये मिहिर आणि तुलसीची मुलगी परिधीचे लग्न ठरल्याचे दाखवण्यात आले आहे. लवकरच परिधी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. पण हा क्षण आनंदाऐवजी तणावात बदलला आहे.

‘Coolie’ की ‘War 2’, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण पुढे? हृतिक रोशन आणि रजनीकांतच्या चित्रपटांमध्ये जोरदार टक्कर

 

मिहिर आणि तुलसी यांच्यात होणार संघर्ष
यामागील कारण म्हणजे तुलसी आणि मिहिरमधील मतभेद, ज्यामुळे कुटुंबात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होते. मिहिर भावनिकदृष्ट्या तुलसीला इशारा देतो की जर परिधीच्या लग्नात काही चूक झाली तर ती त्या सर्वाला जबाबदार ठरेल. मिहिर आणि तुलसी यांच्यातील संघर्ष पाहून कुटुंबातील सदस्य शांत होतात. त्यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडले आहे. रागाच्या भरात मिहिरने तुलसीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत , जर परीच्या लग्नात काही विघ्न आले, तर त्याला जबाबदार तुलसी असणार आहे. त्या दोघांमधील हा वाद-विवाद पाहून प्रेक्षकांनाही प्रश्न पडला आहे की तुलसी आता काय करेल?

प्राजक्ता शंभूराजची भन्नाट लव्हस्टोरी! ‘अपघात ते लग्न’ अनोखा, सुंदर अन् फिल्मी प्रवास

तुलसी पहिल्यापासून खूप खंबीर आहे आणि सत्याच्या बाजूने ठामपणे उभी असलेली दिसत आहे. मग त्यात तिचे नुकसान झाले तरीही ती सत्याच्याच बाजूने लढताना दिसणार आहे. मिहिरशी असलेल्या तणावपूर्ण नात्यातून मार्ग काढून आपल्या मुलीचा आनंद जपण्याची मोठी जबाबदारी तिच्यावर आहे. अखेरीस मिहिर देखील तिच्या बाजूने उभा राहील का? आणि परिस्थिती आणखी बिघडू न देता तुलसी परीला स्वतःची बाजू समजावून देऊ शकेल का? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Kyunki saas bhi kabhi bahu thi 2 tulsi and mihir fight will spoil there relationship in smirti irani show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • entertainment
  • Smriti Irani
  • tv serial

संबंधित बातम्या

The Paradise साठी नानीचा दिग्दर्शक श्रीकांत ओडेलांने जिंकला विश्वास; वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक
1

The Paradise साठी नानीचा दिग्दर्शक श्रीकांत ओडेलांने जिंकला विश्वास; वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक

Sanjay Leela Bhansali यांच्या वाढदिवसानिमित्त रणबीर कपूरची खास पोस्ट; ‘सांवरिया’पासून सुरू झालेल्या आठवणींना उजाळा
2

Sanjay Leela Bhansali यांच्या वाढदिवसानिमित्त रणबीर कपूरची खास पोस्ट; ‘सांवरिया’पासून सुरू झालेल्या आठवणींना उजाळा

‘त्यांना फक्त तरुण अभिनेत्यांसोबत काम करायचं असतं…’, अनिल कपूर यांचं बॉलीवूड अभिनेत्रींबाबत मोठं वक्तव्य
3

‘त्यांना फक्त तरुण अभिनेत्यांसोबत काम करायचं असतं…’, अनिल कपूर यांचं बॉलीवूड अभिनेत्रींबाबत मोठं वक्तव्य

‘तिघी’ चित्रपटात उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची अनोखी गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित होताच वाढली उत्सुकता
4

‘तिघी’ चित्रपटात उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची अनोखी गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित होताच वाढली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.