तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अजून हा मालिका किती दिवस चालेल याबद्दल निर्मात्यांनी भाष्य केले आहे.
जागतिक दूरदर्शन दिन दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, जो संवादाचे एक प्रमुख माध्यम म्हणून टेलिव्हिजनची भूमिका आणि जागतिक जागरूकता, निर्णय घेण्याचे आणि शिक्षणावरील त्याचा प्रभाव अधोरेखित करतो.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ सारख्या लोकप्रिय मालिकेत अनेक नवीन पात्रांची दमदार एन्ट्री झालेली आहे, त्यामुळे त्यांची एन्ट्री ही एक ऐतिहासिक क्षण ठरू शकतो
'या' मालिकेचा प्रभाव इतका जबरदस्त होता की प्रेक्षकांनी त्याला फक्त काल्पनिक गोष्ट न समजता वास्तवाशी जोडले, विरोध म्हणून सुमारे ५०० हून अधिक टॅक्सी ड्रायव्हर्सनी मुंबईत टॅक्सी चालवणं थांबवलं.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ २ ला मनोरंजक बनवण्यासाठी, निर्माते दररोज नवीन ट्विस्ट आणि वळणे दाखवत आहेत. शोमधील नाट्य संपतच नाही आहे. ही मालिका प्रेक्षकांना आता पुढे काय होईल…
स्टारप्लस नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसत असते. अश्यातच आता 'ईशानी' नावाची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ज्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.
श्वेता तिवारीचं करिअर घडविण्यात एकता कपूरचा मोठा हात आहे आणि नुकत्याच एका मुलाखतीत श्वेताने एकताबाबत काही खुलासे केले आहेत. इतकंच नाही तर ती एकताला कॉपी करायची असंही सांगितलं आहे
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या शोचा नवीन सीझन २९ जुलैपासून टीव्हीवर सुरू होणार आहे. स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा तुलसी विराणीच्या भूमिकेत पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत, याशिवाय अजून…
गेल्या दोन आठवड्यांपासून सतत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’हा शो पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
वर्षाऋतूसंबंधीच्या खास ‘सावन’ उपक्रमाअंतर्गत 'स्टार परिवार रोमान्स की बरसात' हा आगळावेगळा कार्यक्रम योजून ‘स्टार प्लस’ वाहिनी प्रेक्षकांना आनंद देण्याकरता सज्ज होत आहे.
मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आहेत आणखी दोन आव्हानं म्हणजेच दोन षड्रिपू ‘मोह’ आणि ‘क्रोध’. येत्या आठवड्यात या दोन प्रबळ आसुरी शक्तींचं अवतरण थरारक आणि रहस्यमय पद्धतीने मालिकेत होणार…