Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं तर मग! स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर असतात. या सर्वच मराठी मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मात्र अशातच आता स्टार प्रवाहवरील मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं आहे

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 01, 2026 | 05:27 PM
ठरलं तर मग!  स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत
Follow Us
Close
Follow Us:
  • स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप;
  • अभिनेत्रीची सोशल मीडियावरील ती पोस्ट चर्चेत
स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर असतात. या सर्वच मराठी मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मात्र अशातच आता स्टार प्रवाहवरील मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही वर्षापूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून गाजलेली प्रसिद्ध जोडी म्हणजे गिरीज प्रभू आणि मंदार जाधव यांनी पुन्हा नव्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकली. ती मालिका म्हणजे कोण होतीस तू काय झालीस तू.

या मालिकेला वर्ष ही झालं नाही तेच आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कोण होतीस तू काय झालीस तू मालिका प्रसारित झाली तेव्हा ती 8 वाजताच्या प्राईम टाईमला लागत असे मात्र त्यांनतर मालिकेची वेळ दोनदा बदलण्यात आली. पण त्यानंतर ही मालिका 11 वाजताच्या प्रसारित व्हायला लागली त्यानंतर पुन्हा या मालिकेची वेळ बदलण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा ही मालिका रात्री 10.30 वाजता अजूनही प्रसारित करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र त्या चर्चांवरच आता पूर्णविराम लागला आहे.

Ikkis’मधील भारत-पाकिस्तान संवादावर CBFC ची कात्री, अनेक सीन कट केल्यानंतर मिळाले U/A प्रमाणपत्र

मालिकेतील मुख्य नायिका अभिनेत्री गिरीजा प्रभू याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यामुळे या सगळ्याला पूर्णविराम मिळालेला आहे. दरम्यान गिरीजाने याबाबतची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली. येत्या नवंवर्षात स्टार प्रवाह वाहिनीवर, मी सावित्री ज्योतिबा फुले ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका 5 जानेवारीपासून 7.30 वाजता प्रसारित करण्यात आली. यामुळे घरोघरी मातीच्या चुली मालिकेची वेळ बदलण्यात आली. ही मालिका आता 5 जानेवारीपासून 10.30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

रिलीज होऊन 26 दिवस झाले तरी ‘Dhurandhar’ पाहण्यासाठी तरसतोय बॉलिवूडचा ‘हा’ स्टार; जाणून घ्या काय आहे कारण?

Web Title: Kon hotis tu kay zalis tu marathi serial last day shoot photos viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • marathi serial update
  • star pravah
  • star pravah serial

संबंधित बातम्या

“पाऊलवाटेवर काटे होते, पण डोळ्यांत स्वप्नं होती…”, थाटात पार पडला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा
1

“पाऊलवाटेवर काटे होते, पण डोळ्यांत स्वप्नं होती…”, थाटात पार पडला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर
2

‘पारू’फेम अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक, सून अमृताने सोशल मीडियावर केले शेअर

Swami Samarth: अन्याय आणि संकटांवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ घेणार नृसिंह अवतार, महारविवारी विशेष भाग
3

Swami Samarth: अन्याय आणि संकटांवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ घेणार नृसिंह अवतार, महारविवारी विशेष भाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.