छोट्या पडद्यावर सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी मालिका कोणती असेल तर ती म्हणजे ठरलं तर मग. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असून मालिकेतील कलारांना चाहत्यांकडून देखील…
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्थ-काव्या आणि जीवा- नंदिनी यांची आयुष्यात नवीन काय वळण येणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे
ज्ञानदा खरंचं बेस्ट मुलगी आहे का असा प्रश्न तिच्या वडिलांना विचारला असता ज्ञानदा आणि तिच्या वडिलांमधल्या मजेशीर संवादाने उपस्थित सगळे खळखळून हसू लागले.
लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली.
स्टार प्रवाह वाहिनीने आजवर मालिका विश्वात निरनिराळे सामाजिक, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेले विषय हाताळत प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. आता लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
येत्या 16 फ्रेब्रुवारीपासून स्टार प्रवाहवरील मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आलेले आहेत. या पाच मालिका कोणत्या आणि त्यांची बदललेली वेळ काय हे जाणून घेऊयात.
स्टार प्रवाहच्या मालिकांनी टॉप 3 मध्ये कायमच आल्या आहेत. मात्र यंदाच्य़ा आठवड्यात झी मराठीच्या मालिकांनी चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. TRP मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कमळी मालिका दिसून येत आहे.
हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. प्रेक्षकांना या दृश्यातून ऐतिहासिक विवाहप्रथा आणि संस्कृतीची झलक अनुभवायला मिळणार आहे.
Mi Savitribai Jotirao Phule Serial: हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.
'ठरलं तर मग' मालिकेने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. मात्र मालिकेचा नवा प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी मात्र चांगलेच ताशेरे ओढले आहेत. असं काय झालं प्रोमोमध्ये चला जाणून घेऊयात.
"घरोघरी मातीच्या चुली" मालिकेतील नवा ट्विस्ट समोर आला आहे. गेले कित्येक दिवस मास्क मॅन बनून माया रणदिवे कुटुंबाच्या जीवावर उठली आहे. मालिकेत याबाबत मोठा ट्विस्ट होणार आहे.
दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यात सध्या जरी थोडासा कडवटपणा दिसत असला, तरी हे नातं अधिक घट्ट आणि गोड करण्यासाठी दुष्यंत मनापासून प्रयत्न करताना दिसणार आहे.
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आणि 'तुझ्या सोबतीने' या प्रसारित झाल्या असून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अशातच आता यात आणखी एका नव्या मालिकेची भर पडली आहे.
स्टार प्नवाहच्या मालिका टीआरपीच्या रेषेत अव्वल असताना मात्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरु झालेली मालिकेचा लवकरच अंतिम भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.