सगळं काही स्थिर स्थावर होणार तेच पुन्हा नव्या संकटाने दार ठोठावलं. ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र यांची एकुलती एक बहिण शरयुच्या रुपानं. हे कमी होतं तेच आता घराचा आधारस्तंभ नाना हे…
Tharala Tar Mag : स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबात आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार…
ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या सायली आणि प्रिया तसंच त्यांनी सासू कल्पना या खऱ्या आयुष्यात मात्र जीवलग मैत्रीणी आहेत. नुकतंच सायलीची भुमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने नुकतीच एक पोस्ट टाकली…
Mandar Jadhav :ऑडिशनला दिडशे मुलं ते म्हणाले तुझा शर्ट काढ; सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेता मंदार जाधवची कशी झाली मराठी मालिकेत एन्ट्री, जाणून घ्या.
सायलीला प्रियाचं पितळ उघड करायचं असतं पण त्यासाठी प्रिया ही प्रतिमाची मुलगी नाही यासाठी DNA टेस्टची गरज असते. त्यासाठी सायली प्रियाशी मुद्दाम भांडण करते आणि तिचे केस काढते. या सीनचा…
प्रियाचा चेहरा सर्वांसमोर आल्यावर आता मालिका संपणार का ?असा संभ्रम सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. अशातच अभिनेत्री जुई गडकरीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
छोट्या पडद्यावर सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी मालिका कोणती असेल तर ती म्हणजे ठरलं तर मग. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असून मालिकेतील कलारांना चाहत्यांकडून देखील…
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्थ-काव्या आणि जीवा- नंदिनी यांची आयुष्यात नवीन काय वळण येणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे
ज्ञानदा खरंचं बेस्ट मुलगी आहे का असा प्रश्न तिच्या वडिलांना विचारला असता ज्ञानदा आणि तिच्या वडिलांमधल्या मजेशीर संवादाने उपस्थित सगळे खळखळून हसू लागले.
लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली.
स्टार प्रवाह वाहिनीने आजवर मालिका विश्वात निरनिराळे सामाजिक, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेले विषय हाताळत प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. आता लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
येत्या 16 फ्रेब्रुवारीपासून स्टार प्रवाहवरील मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आलेले आहेत. या पाच मालिका कोणत्या आणि त्यांची बदललेली वेळ काय हे जाणून घेऊयात.
स्टार प्रवाहच्या मालिकांनी टॉप 3 मध्ये कायमच आल्या आहेत. मात्र यंदाच्य़ा आठवड्यात झी मराठीच्या मालिकांनी चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. TRP मध्ये दुसऱ्या क्रमांकावर कमळी मालिका दिसून येत आहे.
हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. प्रेक्षकांना या दृश्यातून ऐतिहासिक विवाहप्रथा आणि संस्कृतीची झलक अनुभवायला मिळणार आहे.
Mi Savitribai Jotirao Phule Serial: हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.