मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा नवा ट्विस्ट म्हणजे नव्य़ा पूर्णा आजीची होणारी एन्ट्री. आता ही नवी पूर्णा आजी कोण ? याबाबत प्रेक्षकांमध्ये चांगली उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्टार प्रवाहवर सध्या नव्य़ा मालिकांची नांदी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.अशातच आता पुन्हा एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला…
न्यायाची लढाई आता वेळ निकालाची असं कॅप्शन देत स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली आहे. सध्या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेनंतर अभिनेता अभिषेक रहाळकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेत तो दुष्यंत हे पात्र साकारणार आहे.
शुटिंग पार पडल्यानंतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने शुटिंगच्या आठवणी आणि सेटवरचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण संसाराच्या व्यापातून वेळ काढत ते जमवून आणतात. काहींना मात्र ते शक्य होत नाही. ज्यांना वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत…
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपेच्या 'थोडं तुझं आणि माझं' मालिकेला १७ जूनला अर्थात आज १ वर्षे पूर्ण झालं आहे. मालिकेच्या वर्षपुर्तीनिमित्त अभिनेत्रीने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' मालिकेत मिलिंद गवळींनी अनिरुद्धचे पात्र साकारले. त्यांनी साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी मोठे प्रेम दिले. मिलिंद गवळींनी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले.
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टार प्रवाहच्या १५ नायिका एकत्र येऊन वडाच्या रक्षणासाठी आवाज उठवणार आहेत. व्रताचे धागे तोडू पहाणाऱ्या वाईट प्रवृत्ती विरोधातला हा लढा असेल.
१४ एप्रिल २०२३ रोजी अपूर्वा नेमळेकरच्या छोट्या भावाचं हृदयविकाराच्या तिव्र झटक्यामुळे निधन झालं होतं. आज ओमकारच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त अपूर्वाने त्याच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहिली आहे.
‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता ही नृत्यांगना छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
'गुढीपाडवा' सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा साजरा केला जातो. मराठी महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब हे फक्त सामान्य कुटुंबातच उमटत नाही तर सेलिब्रिटींमध्ये सुद्धा हा सण अधोरेखित केला जातो.
सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार जिंकलेल्या मालिकेला मालिकेतील मुख्य जोडीला या सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नव्हता. आता जुई गडकरीला खास पुरस्कार मिळाला आहे.
स्टार प्रवाहची सुपरहिट मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'जागतिक महिला दिन' एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी एक नवा प्रयोग करतेय. ८ मार्चला म्हणजेच, 'जागतिक महिला दिनी'सलग सात तास अद्भूतपूर्व महासंगम सोहळा रंगणार आहे.