‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेत्री जुई गोगरी ‘आसावरी परब’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.ती एकदम साधी सरळ कुटुंबाला जपणारी भूमिका साकारतेय. जुईने मनमोकळ्या गप्पा मारत कशी निवड झाली ते सांगितले.
योगिता चव्हाण हे आज घराघरात माहीत असलेलं नाव आहे. तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. तिने उन्हाळ्यातील सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिलाय
जय जय स्वामी समर्थ ही मराठी मालिका गेले ५ वर्ष कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. सुनील गोडसे यांनी ही जबाबदारी आता स्वामींच्या भूमिकेतून पेलली आहे. खास बातचीत
पायल जाधवची तारिणी या मालिकेत धमाकेधार एंट्री झाली असून तिचा नक्की या मालिकेत तारिणी आणि केदारच्या आयुष्यात काय रोल असणार याविषयी आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
कलर्स मराठीवरील मोहिनी ही मालिका प्रेक्षकांच्या मनाची चांगलीच पकड घेत आहे आणि पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत अभिनेता समीर परांजपे प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या भूमिकेबाबत त्याने मनसोक्त गप्पा मारल्या
पाठराखीण ही नवी मालिका लवकरच स्टार प्रवाह वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन बहिणींच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि संघर्षाची भावनिक कहाणी या मालिकेतून उलगडणार आहे.
शांभवी आता छवीच्या मार्गात मोठं आव्हान आणणार आहे. मी जिंकून घेईन सारं या मालिकेत आता एक वेगळंच वळण आलं आहे. साकेत आणि शांभवीचं लग्न होणार की छवी शांभवीचं खरं बाहेर…
नुकतीच झी मराठीवर सुरू झालेली मालिका दीपज्योती हळूहळू प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहे आणि त्यातील सुलू आत्या अर्थात अभिनेत्री सुहास परांजपेची भूमिकाही प्रेक्षकांना भावते आहे.
Lagnanantar Hoilach Prem Twist: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालीकेत आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेतील एका अभिनेत्री आता एक्झिट घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण देखील सांगण्यात…
सावळ्याची जणू सावली मालिकेत सध्या नवं वळण पाहायला मिळत आहे. सावलीला उधवस्त करण्यासाठी भैरवी आणि राजकुमार मेहेंदळे कुटुंबियांच्या मनात सावलीविषयी विष पेरतात.
आपला मुलगा आपल्याशी बोलत नाही बाप म्हणून स्विकारत नाही ही गोष्ट खांडेकरांना त्रास देते आणि म्हणूनच दयानंद खांडेकर कंटाळून जीव देण्यासाठी जातात. मात्र घडतं असं काही की सगळं सत्य उघड…
झी मराठीवरील मालिका म्हणजे एक प्रेक्षकांसाठी एक वेगळाच विषय असतो. या मालिकांमधील पात्र ही अगदी घरातील होऊन जातात. आता प्रेक्षकांसाठी एक नवे वळण सर्व मालिकांमध्ये येणार आहे
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत आता क्रांतीपर्वाची दमदार सुरुवात होणार आहे. या टप्प्यात डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले प्रभुलकर यांची दमदार एण्ट्री होणार आहे.
पूर्वा कौशिकने याआधी साकारलेली ‘शिवा’ प्रेक्षकांना खूपच भावली आणि आता पुन्हा नव्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्योतीलादेखील असंच प्रेक्षक स्वीकारतील अशी तिची अपेक्षा आहे, खास मुलाखत
महिला कुटुंब चालकांच्या उपस्थितीत पार पडली ‘दीपज्योती’ची भावस्पर्शी पत्रकार परिषद. ही पत्रकार परिषद केवळ औपचारिक न राहता एक भावनिक आणि संस्मरणीय अनुभव ठरली.
एका बाजूला असुरी शक्तींचा कहर, तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीची अढळ श्रद्धा या संघर्षातून उलगडणार आहे एक दिव्य चमत्कार, जिथे भक्तीच देवत्वाला आव्हान देते. तेव्हा या पर्वात काय घडणार…