१९ सप्टेंबरपासून सुरु भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ भारतात दाखल. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये १९ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे, यासाठी बांग्लादेशचा संघ भारतामध्ये रवाना झाला आहे. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
बांग्लादेशच्या संघाची भारताविरुद्ध मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये बांग्लादेशचा संघ कर्णधार शांतोच्या नेतृत्वाखाली मैदानात उतारबार आहे. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
बांग्लादेशच्या संघाने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या संघाला २-० ने पराभूत करून कसोटी मालिका नावावर केली होती. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
भारत बांग्लादेश यांच्यामध्ये २ सामान्यांची कसोटी मालिका आणि ३ सामान्यांची T२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून होणार आहे. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
बांग्लादेशने मालिका एकतर्फी जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच गगनात असेल, त्यामुळे ते भारतासाठी आव्हान उभे करून शकतात. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया