Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Photo : फक्त 27 चेंडूत भारताने रचला इतिहास! नोंदवला T20I मधील सर्वात मोठा विजय

आशिया कप २०२५ मध्ये भारताने आपल्या पहिल्या सामन्यात इतिहास रचला. १० सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने युएईचा ९ विकेट्सने पराभव केला आणि टी२० मध्ये चेंडू शिल्लक असताना त्यांचा सर्वात मोठा विजय नोंदवला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 11, 2025 | 12:35 PM

भारताच्या संघाने आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध झालेल्या सामन्यात रचला इतिहास. फोटो सौजन्य - बीसीसीआय

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

प्रथम फलंदाजी करणारा यूएई संघ फक्त ५७ धावांवर ऑलआउट झाला. शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांनी गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. दुबे यांनी तीन आणि कुलदीप यांनी चार विकेट घेतल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने केवळ ४.३ षटकांत (२७ चेंडू) लक्ष्य गाठले. फोटो सौजन्य - बीसीसीआय

2 / 6

टीम इंडियाने ९३ चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकून एक नवा इतिहास रचला. भारताचा सर्वात मोठा टी-२० आंतरराष्ट्रीय विजय २०२१ च्या टी-२० विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध होता, जेव्हा त्यांनी ८१ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला होता, परंतु हा विक्रम भारताने २०२५ च्या आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध खेळलेल्या सामन्यात मोडला आणि ९३ चेंडू शिल्लक असताना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात मोठा विजय मिळवला. फोटो सौजन्य - बीसीसीआय

3 / 6

आशिया कप २०२५ मध्ये भारत विरुद्ध यूएई सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, यूएईने अलिशान शराफू (१७ चेंडूत २२ धावा) आणि वसीम मुहम्मद (२२ चेंडूत १९ धावा) यांनी काही चौकार मारून चांगली सुरुवात केली परंतु फिरकीपटू येताच मधली फळी कोसळली. फोटो सौजन्य - बीसीसीआय

4 / 6

चायनामन कुलदीप यादवने शानदार खेळ केला आणि २.१ षटकात फक्त ७ धावा देत ४ बळी घेतले. त्याला शिवम दुबेने चांगली साथ दिली, ज्याने ४ धावा देऊन तीन बळी घेतले आणि यूएई संघ विखुरला. फोटो सौजन्य - बीसीसीआय

5 / 6

यूएईचा संघ १३.१ षटकांत फक्त ५७ धावांवर ऑलआउट झाला. प्रत्युत्तरात ५८ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने झटपट विजय मिळवला. सलामीवीर अभिषेक शर्माने १६ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३० धावा करत शानदार सुरुवात केली. फोटो सौजन्य - बीसीसीआय

6 / 6

उपकर्णधार शुभमन गिलनेही फक्त ९ चेंडूत नाबाद २० धावा केल्या. कर्णधार सूर्याने २ चेंडूत ७ धावांची नाबाद खेळी केली आणि भारताने ४.३ षटकांत ६०/१ अशी धावसंख्या उभारून विजय मिळवला. फोटो सौजन्य - बीसीसीआय

Web Title: Photo india creates history in just 27 balls record biggest win in t20i

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND vs UAE
  • Kuldeep Yadav
  • Sports

संबंधित बातम्या

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”
1

IND W vs SA W Final : अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने केली विजयासाठी गर्जना, म्हणाली, “आम्हाला पराभवाचे दुःख माहित आहे पण…”

IND vs AUS 3rd T20 : शेवटी भारताने टाॅस जिंकला… करणार गोलंदाजी! टीम इंडियाने केले तीन बदल
2

IND vs AUS 3rd T20 : शेवटी भारताने टाॅस जिंकला… करणार गोलंदाजी! टीम इंडियाने केले तीन बदल

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास  महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ
3

Women’s World Cup Final : नजर टाका भारतीय महिला संघाच्या या खास महिला चढउताराच्या प्रवासावर, सेमीफायनलमध्ये चारली कांगारुला धूळ

IND vs AUS : दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतर प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? तिसऱ्या T20 सामन्यात हा स्टार खेळाडू खेळणार नाही
4

IND vs AUS : दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरीनंतर प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? तिसऱ्या T20 सामन्यात हा स्टार खेळाडू खेळणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.