भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने इतिहास रचला आहे.
कुलदीप यादवने बीसीसीआयकडे काही दिवसांची रजा मागितली आहे. कुलदीप महिन्याच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करत आहे आणि आता तो बीसीसीआयच्या परवानगीची वाट पाहत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या सामन्यात एका नवीन संघासह उतरला आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल शक्य आहेत. कर्णधार गिल निश्चितच गोलंदाजीच्या आक्रमणाला पुनरुज्जीवित करू इच्छित असेल, ज्याला पर्थमध्ये गतीची कमतरता होती.
रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. या पराभवाने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद कैफने नाराजी व्यक्त केली.
देशात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. या दिवाळीच्या वेळी मिथुन मनहास, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांच्या आयुष्यात दिवाळीने आनंदाची बातमी आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये भारत पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू आणि विश्लेषक आकाश चोप्रा यांनी टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे.
अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध दूसरा कसोटी सामना खेळवण्यात आला. या. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. या सपूर्ण मालिकेत रवींद्र जडेजाने बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली येथील कसोटी सामन्यात कुलदीप यादवने दोन्ही डाव मिळून ८ बळी घेऊन शानदार कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरवार त्याने सिराजला देखील मागे टाकून पहिलं क्रमांक पटकवला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगीरी केली यामध्ये टीम इंडियाचा फिरकीपटु कुलदीप यादव याने पाच विकेट्स नावावर केले आहेत.
नुकताच भारताचा संघ आशिया कप स्पर्धा खेळला. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप स्पर्धेवर नाव कोरले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोठी भूमिका निभावली.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान फायनलमध्ये लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता असताना, कुलदीप यादवने चार षटकांत ३० धावा देत चार विकेट्स घेत ही कामगिरी केली.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने एक विकेट घेतली. या विकेटसह, कुलदीप आशिया कप टी२० फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याची चांगली कामगिरी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे.
आशिया कपमध्ये सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात ३ विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अशिया कप स्पर्धेमध्ये कुलदीप यादवला आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला आहे. पण, मैदानाच्या बाहेरही त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये सामना खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला. भारतीय संघाच्या शानदार विजयाचा हिरो कुलदीप यादव होता, ज्याच्यासमोर पाकिस्तानी फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत…
भारताचा संघ पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी, पाकिस्तानी प्रशिक्षक माइक हेसन यांनी त्यांच्या फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले आणि एका गोलंदाजाला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हटले.
आशिला कप २०२५ मधील दुसऱ्या सामन्यात आणि भारताच्या पहिल्या सामन्यात भारताने यूएईचा ९ विकेट्सने पराभव केला. या विजयाचा हीरो कुलदीप यादवने ४ विकेट्स घेत आर आश्विनला मागे टाकले आहे.
आशिया कप २०२५ मध्ये भारताने आपल्या पहिल्या सामन्यात इतिहास रचला. १० सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने युएईचा ९ विकेट्सने पराभव केला आणि टी२० मध्ये चेंडू शिल्लक…