आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोठी भूमिका निभावली.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान फायनलमध्ये लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता असताना, कुलदीप यादवने चार षटकांत ३० धावा देत चार विकेट्स घेत ही कामगिरी केली.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने एक विकेट घेतली. या विकेटसह, कुलदीप आशिया कप टी२० फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याची चांगली कामगिरी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे.
आशिया कपमध्ये सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात ३ विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अशिया कप स्पर्धेमध्ये कुलदीप यादवला आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला आहे. पण, मैदानाच्या बाहेरही त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये सामना खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला. भारतीय संघाच्या शानदार विजयाचा हिरो कुलदीप यादव होता, ज्याच्यासमोर पाकिस्तानी फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत…
भारताचा संघ पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी, पाकिस्तानी प्रशिक्षक माइक हेसन यांनी त्यांच्या फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले आणि एका गोलंदाजाला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हटले.
आशिला कप २०२५ मधील दुसऱ्या सामन्यात आणि भारताच्या पहिल्या सामन्यात भारताने यूएईचा ९ विकेट्सने पराभव केला. या विजयाचा हीरो कुलदीप यादवने ४ विकेट्स घेत आर आश्विनला मागे टाकले आहे.
आशिया कप २०२५ मध्ये भारताने आपल्या पहिल्या सामन्यात इतिहास रचला. १० सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने युएईचा ९ विकेट्सने पराभव केला आणि टी२० मध्ये चेंडू शिल्लक…
पहिल्या गटामध्ये भारताच्या संघाने यूएईचा मोठ्या फरकाने पराभव करुन पहिले स्थान गाठले आहे तर दुसऱ्या गटामध्ये पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाॅंगकाॅंगला पराभूत करुन पहिल्या स्थानावर आहे.
एका वर्षानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुलदीपने हा सामना केवळ संस्मरणीय बनवला नाही तर ७ वर्षांनंतर त्याने मोठे बक्षीसही जिंकले. कुलदीप यादवने आशिया कप २०२५ मध्ये भारताच्या पहिल्याच सामन्यात शानदार…
दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेला यूएईचा संपूर्ण संघ ५७ धावांवर गारद झाला.
आशिया कप २०२५ स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपली जादू दाखवत यूएई संघाला 57 धावांवर गारद केले.
आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाविरुद्ध यूएई संघाची अवस्था वाईट झालेली आहे. भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा दाखवत ६ विकेट्स काढल्या आहेत. कुलदीप यादवने आपली प्रभावी गोलंदाजने सर्वांना चकित केले आहे.
आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात निवड झालेल्या कुलदीप यादवने क्रिकेटव्यतिरिक्त एका नव्या गोष्टीची सुरुवात केली आहे. त्याने स्वतःचा युट्यूब चॅनल सुरू केला असून तो क्रिकेट नव्हे, तर फुटबॉलवर बोलणार…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत आतपर्यंत कुलदीप यादवलाअंतिम अकरामध्ये स्थान मिळालेले नाही. याबाबत आता बॉलिंग प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी भूमिका मांडली आहे.
तिसऱ्या दिनानंतर इंग्लिश संघाने 186 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या इंग्लंडचा संघ सामन्यात खूप मजबूत स्थितीत दिसत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेण्याचा प्रश्न उपस्थित…
माजी अनुभवी आर. अश्विनने आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याला चारही सामन्यामध्ये एकही संधी मिळाली नाही.
भारतीय संघामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांना आतापर्यत झालेल्या तीनही सामन्यामध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यामध्ये कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, अभिमन्यु ईश्वरन यांना झालेल्या एकही सामन्यात खेळता आले…