सामन्यातील एक क्षण व्हायरल झाला, जिथे सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांच्यात हस्तांदोलन करताना मतभेद दिसून आले. टीम इंडियामधील परिस्थितीबद्दल चाहते चिंतेत होते. आता, त्यांच्या भांडणामागील सत्य उघड झाले आहे.
भारत आणि पाकिस्तान २०२६ च्या टी-२० विश्वचषकात ग्रुप अ मध्ये होते. त्यामुळे, १५ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकात दोघांमध्ये किमान एक सामना शक्य होता. पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये सामना…
भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून सुपर ८ मध्ये स्थान मिळवले, तर दोन वेळा गतविजेता राहिलेला वेस्ट इंडिजही सुपर ८ मध्ये पात्र ठरला. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांमध्ये ओमान, नेपाळ आणि नामिबिया यांचा…
२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान ग्रुप अ मध्ये आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त, या ग्रुपमध्ये इतर चार संघ आहेत. पाच संघांपैकी फक्त दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. भारत पुढील टप्प्यासाठी…
कुलदीप यादववर हार्दिक पांड्या त्याचबरोबर भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव देखील भडकलेलेा पाहायला मिळाला. सामन्यानंतर हस्तांदोलन करताना सूर्यकुमार यादवने कुलदीपवर त्याच्या असभ्य वर्तनाबद्दल टीका केली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात असून तिसरा सामना रविवारी इंदूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारताला त्यांच्या फिरकी गोलंदाजीबाबत विचार करावा लागणार आहे.
भारतीय क्रिकेटमधील मोठ्या नावांनी गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आशा, धैर्य आणि सकारात्मकतेच्या संदेशांसह २०२६ चे स्वागत केले. बीसीसीआयपासून युवराज सिंग, विराट कोहली, गौतम…
नवीन वर्षाच्या आधी, कुलदीपने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याची मंगेतर वंशिकासोबतचे फोटो शेअर केले आहेत, यामध्ये दोघे खुप सुंदर दिसत आहेत. सोशल मिडियावर मागील काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
कुलदीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. सामन्यादरम्यान काही मजेदार क्षण होते. खरं तर, सामन्यादरम्यान, माजी कर्णधार रोहित शर्माने कुलदीप यादवला तीन वेळा डीआरएस घेण्यापासून रोखले.
सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी विचारलेला एक प्रश्न चर्चेचा विषय बनला. कुलदीपने संपूर्ण मालिकेत एकूण नऊ विकेट्स घेतल्या. सामन्यानंतर, सुनील गावस्कर यांनी कुलदीपला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले.
कुलदीप यादवने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 4 बळी घेण्याचा विक्रम भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ODI मध्ये कुलदीपने हा विक्रम पूर्ण केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गामावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २७१ धावांचे लक्ष्य दिले आहे.
गोलंदाज कुलदीप यादवच्या चार विकेट्समुळे भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने इतिहास रचला आणि शेन वॉर्नचा २३ वर्ष जुना विक्रम मोडला.
बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने दुसऱ्या डावात २ बाद २७ धावा केल्या आहेत.
गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर कुलदीप यादवने अनपेक्षित फलंदाजीचा नजारा सादर केला. ज्या कामगिरीची कुणाला देखील अपेक्षा देखील नव्हती अशी कामगिरी कुलदीप यादवने केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने इतिहास रचला आहे.
कुलदीप यादवने बीसीसीआयकडे काही दिवसांची रजा मागितली आहे. कुलदीप महिन्याच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करत आहे आणि आता तो बीसीसीआयच्या परवानगीची वाट पाहत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या सामन्यात एका नवीन संघासह उतरला आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल शक्य आहेत. कर्णधार गिल निश्चितच गोलंदाजीच्या आक्रमणाला पुनरुज्जीवित करू इच्छित असेल, ज्याला पर्थमध्ये गतीची कमतरता होती.
रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. या पराभवाने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद कैफने नाराजी व्यक्त केली.