यूएईच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला आहे. पहिले फलंदाजी करताना भारताच्या संघाने 6 विकेट्स गमावून 433 धावा केल्या आहेत.
भारताच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर वैभव सुर्यवंशी आणि आरोन गोरगे या दोघांनी कमालीची भागिदारी केली. वैभव सुर्यवंशी याने त्याच्या खेळीमध्ये 9 षटकार आणि 5 चौकार मारले आणि शतक झळकावले.
वैभव सूर्यवंशी आपल्या फलंदाजी शैलीने चांगलाच चर्चेत येत असतो. तेच्याकडे षटकार मारण्याची एक वेगळी कला आहे. तो विरोधी गोलंदाजांना चांगलीची धडकी भरवतो. त्याच्या षटकार मारण्याच्या क्षमतेत त्याच्या पायाचे मोठे योगदान…
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत भारतीय अ संघाने युएईविरुद्ध विजय मिळवून विजयी सुरुवात केली आहे. भारत अ संघाने युएईचा १४८ धावांनी धुव्वा उडवला आहे.
हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत मोठा उलटफेर बघायला मिळाला. या स्पर्धेत भारताला एकाच दिवशी सलग तीन पराभव पत्करावे लागले, त्यामुळे हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेतून भारताला बाहेर पडावे लागले.
आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध भारताच्या अंतिम ११ मध्ये अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली नाही. यावरून भारताचा माजी दिग्गज फ्रिकी गोलंदाज आर आश्विनने गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात यूएईला पराभूत केले. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून इतिहास रचला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने यूएई संघाला पराभूत करून विजयी सुरवात केली. या सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माची फलंदाजी बघून माजी पाकिस्तानी क्रिकेपटू वसिम अक्रम थक्कच झाला.
आशिला कप २०२५ मधील दुसऱ्या सामन्यात आणि भारताच्या पहिल्या सामन्यात भारताने यूएईचा ९ विकेट्सने पराभव केला. या विजयाचा हीरो कुलदीप यादवने ४ विकेट्स घेत आर आश्विनला मागे टाकले आहे.
आशिया कप २०२५ मध्ये भारताने आपल्या पहिल्या सामन्यात इतिहास रचला. १० सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने युएईचा ९ विकेट्सने पराभव केला आणि टी२० मध्ये चेंडू शिल्लक…
पहिल्या गटामध्ये भारताच्या संघाने यूएईचा मोठ्या फरकाने पराभव करुन पहिले स्थान गाठले आहे तर दुसऱ्या गटामध्ये पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाॅंगकाॅंगला पराभूत करुन पहिल्या स्थानावर आहे.
एका वर्षानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुलदीपने हा सामना केवळ संस्मरणीय बनवला नाही तर ७ वर्षांनंतर त्याने मोठे बक्षीसही जिंकले. कुलदीप यादवने आशिया कप २०२५ मध्ये भारताच्या पहिल्याच सामन्यात शानदार…
दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेला यूएईचा संपूर्ण संघ ५७ धावांवर गारद झाला.
आशिया कप २०२५ स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपली जादू दाखवत यूएई संघाला 57 धावांवर गारद केले.
आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाविरुद्ध यूएई संघाची अवस्था वाईट झालेली आहे. भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा दाखवत ६ विकेट्स काढल्या आहेत. कुलदीप यादवने आपली प्रभावी गोलंदाजने सर्वांना चकित केले आहे.
आशिया कप 2025 मध्ये आज भारत आणि यूएई यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड भारताच्या बाजूने आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 4 वेळा आमनेसामने आले असून, प्रत्येक वेळी भारतानेच…
आशिया कपमध्ये आज १० सप्टेंबर रोजी भारत आणि यूएई यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने सराव सत्रात षटकारांचा पाऊस पाडला आहे.
यूएईच्या कर्णधाराने आता गर्जना करत टीम इंडियाला कसे हरवू शकते हे सांगितले आहे. त्याने आपला गेम प्लॅन मांडला आणि असेही म्हटले की तो टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याला मोठा मानत नाही.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आजच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि यूएई आमनेसामने उभे ठाकणार आहेत. सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी गोलंदाजीला पोषक आहे.
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेत १० सप्टेंबर रोजी भारत आणि यूएई यांच्यात सामना रंगणार आहे. या दोन संघातील टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने बाजी मारली…