Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ‘महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?’; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

माहितीचा अधिकार हा कायदा १२ ऑक्टोबर रोजी आपल्या देशात लागू करण्यात आला. माहितीचा अधिकार कायद्याला फारसे कोणी महत्व देत नाही. खरी लोकशाही हवी असेल, तर माहितीचा अधिकार सगळ्यांना असावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 12, 2025 | 02:07 PM
Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात काही मुद्यांवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. असे असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ‘महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास आहेत. त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?’, असे म्हणत दमानिया यांनी टीकास्त्र सोडले.

अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, माहितीचा अधिकार हा कायदा १२ ऑक्टोबर रोजी आपल्या देशात लागू करण्यात आला. माहितीचा अधिकार कायद्याला फारसे कोणी महत्व देत नाही. खरी लोकशाही हवी असेल, तर माहितीचा अधिकार सगळ्यांना असावा. हा कायदा पूर्ववत करण्यात आला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावर त्यांनी म्हटले की, सगळ्या गुंडांसोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे? राजकारणात सगळ्यांना गुंड लागतात. राजकारणाचे चित्र बदलाची गरज आहे. त्यांना भीती निर्माण करून राज्य करायचं आहे. पुणे पोलिस आयुक्त यांनी शस्त्र परवाना रद्द केला असताना सुद्धा गृहराज्यमंत्री आदेश देतात, हे रोजचे तमाशे आहेत’, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

गुंड निलेश घायवळ याने भारताबाहेर जाऊन पलायन केले. यावर दमानिया म्हणाले, ‘राजकारणात काय चाललं आहे हे कळतं नाही. मुख्यमंत्री म्हणतात पासपोर्ट आम्ही दिला नाही. गलिच्छ पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत. बीड, धाराशिवमधून आम्हाला जे पोहचतावा आलं, तेव्हा आम्ही दिलं आहे. राजकारणी यांच्याकडे राजकारण आणि नेते फोडण्यासाठी पैसे आहेत. मुख्यमंत्री हे घायवळचे नाव घेतात. आत्ताच्या घडीला तो फरार आहे, हे फार वेदनादायी आहे. मुख्यमंत्री अशा लोकांना पाठिंबा देत असतील, तर हे चुकीचं आहे.

हेदेखील वाचा : Anjali Damania On Nitin Gadkari Fraud : अंजली दमानियांचा नितीन गडकरींवर पहिलाच मोठा आरोप; प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात..”

Web Title: Anjali damania criticized on dcm ajit pawar over various issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • ajit pawar
  • anjali damania
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
1

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी
2

Maharashtra Politics : मनसेच्या ‘त्या’ निर्णयाने राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरेंचीही तीव्र नाराजी

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे : मराठी माणसाच्या हक्कासाठी उभे राहणारे नेतृत्त्व
3

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे : मराठी माणसाच्या हक्कासाठी उभे राहणारे नेतृत्त्व

Maharashtra Politics: ‘तुतारी’ घड्याळ्यावर लढणार निवडणूक? पारंपरिक मतपेढीसाठी रणनीती? वाचा सविस्तर…
4

Maharashtra Politics: ‘तुतारी’ घड्याळ्यावर लढणार निवडणूक? पारंपरिक मतपेढीसाठी रणनीती? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.