Anjali Damania On Nitin Gadkari Fraud : स्वच्छ राजकीय प्रतिमा असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर अंजली दमाानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. पैशांची अफरातफर झाल्याचा त्यांनी आरोप केला.
नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत, ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरंतर त्यांनी स्वतःला खूप…
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी केली. यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील लोककलांचे संवर्धन, शेतकऱ्यांचे हित, एसटी सेवा, चेकपोस्टवरील भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मुंडेंचे राजकारण संपले असल्याचे देखील दमानिया म्हणाल्या आहेत.
समाजिका कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये गेम खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हायकोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलासा दिला. पण मी त्यांनी घोटाळा केल्याच्या माझ्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्रुटी शोधून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम वकिलांनी अत्यंत हुशारीने हे प्रकरण मांडले.
बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया यांनी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचारासंदर्भात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली होती.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर ते आरोप मागे घेतले. यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
छगन भुजबळ, एकनाथ खडसे, धनंजय मुंडे या सर्वांविरुद्ध जसे मी लढले, यामुळे याच्यातून आम्हाला हे संदेश देत असेल तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. तुम्ही लढा, काही करा, आम्हाला काही…
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड हत्या प्रकरणावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. वाल्मिक कराडला मारहाण झाल्याच्या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीडमधला प्रत्येक अधिकारी बदलला पाहिजे. जर हे होत नसेल तर या राजकीय पक्षांवरच बहिष्कार टाका. सर्वांची भेट घेऊनही कोणीच काही कारवाई केली नाही. आता हे थांबल पाहिजे
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानिया यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट करत खळबळ माजवली आहे.
बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांना मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र त्यांना प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याची मागणी अंजली दमानिया करत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पूर्ण कल्पना होती आणि त्यांनीच आरोपींना शोधण्यासाठी आपले कार्यकर्ते पाठवले होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून आता पंकजा मुंडे यांच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे.