Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या मतदार यादीत सर्वाधिक भोंगळ कारभार; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप

मनसेच्या वतीने आज गोरेगाव येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेबाबत खळबळजनक आरोप केले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 19, 2025 | 01:53 PM
महाराष्ट्राच्या मतदार यादीत सर्वाधिक भोंगळ कारभार; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या मतदार यादीत सर्वाधिक भोंगळ कारभार
  • राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
  • 8 ते 8.5 लाख बोगस मतदान

मनसेच्या वतीने आज गोरेगाव येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेबाबत खळबळजनक आरोप केले आहेत. निवडणुकांबाबत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मतदान यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता. अशातच आता राज ठाकरे यांनी देखील हा मुद्दा लावून ठरला. महाराष्ट्राच्या मतदारयादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. यामध्य़े सर्वाधिक मतदारयादीत घोळ असलेली शहरं म्हणजे . मुंबई, पुणे, नाशिक. य़ा ठिकाणी बोगस मतदान याद्याचं प्रमाण जास्त असल्याचं राज ठाकरे यांनी परखडपणे आरोप केले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथे 8 ते 8.5 लाख मतदार भरले आहेत या ठिकाणी अतिरिक्त मतदान होतंय असंही राज ठाकरे म्हणाले. जर निवडणूका अशाच पद्धतीने जिंकायच्या असतील तर मग का प्रचार करायचा, पैसे खर्च करायचे. उमेदवार द्यायचे? का जनतेला विश्वासात घ्यायचं? निवडणूक जिंकण्यासाठी आणि सत्ता हातात यावी यासाठी केला जाणारा हा गैरव्यवहार म्हणजे महाराष्ट्राचा आणि निष्पक्ष मतदारातचा अपमान आहे, असं सांगत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. स्थानिक पक्षांना संपवणं, मिटवून टाकणं आणि आपली सत्ता हळूहळू निर्माण करणं हा डाव आहे या सत्ताधाऱ्यांचा.

मनसेच्या वतीने आज गोरेगाव येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेबाबत खळबळजनक आरोप केले आहेत. निवडणुकांबाबत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मतदान यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता. अशातच आता राज ठाकरे यांनी देखील हा मुद्दा लावून ठरला. महाराष्ट्राच्या मतदारयादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. यामध्य़े सर्वाधिक मतदारयादीत घोळ असलेली शहरं म्हणजे . मुंबई, पुणे, नाशिक. य़ा ठिकाणी बोगस मतदान याद्याचं प्रमाण जास्त असल्याचं राज ठाकरे यांनी परखडपणे आरोप केले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथे 8 ते 8.5 लाख मतदार भरले आहेत या ठिकाणी अतिरिक्त मतदान होतंय असंही राज ठाकरे म्हणाले. जर निवडणूका अशाच पद्धतीने जिंकायच्या असतील तर मग का प्रचार करायचा, पैसे खर्च करायचे. उमेदवार द्यायचे? का जनतेला विश्वासात घ्यायचं? निवडणूक जिंकण्यासाठी आणि सत्ता हातात यावी यासाठी केला जाणारा हा गैरव्यवहार म्हणजे महाराष्ट्राचा आणि निष्पक्ष मतदारातचा अपमान आहे, असं सांगत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. स्थानिक पक्षांना संपवणं, मिटवून टाकणं आणि आपली सत्ता हळूहळू निर्माण करणं हा डाव आहे या सत्ताधाऱ्यांचा.

Sanjay Raut: निवडणूक आयोग अन् सत्ताधाऱ्यांमधलं जे साटेलोटं; खासदार संजय राऊतांचे गंभीर आरोप

दिवसेंदिवस निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तसंतसं महाराष्ट्रातील राजकणात निवडणूक आणि मतदार यादी हा मुद्दा अत्यंत संवेदनशील होत आहेत.
मतदार यादीवरुन सुरु असलेला हा सावळा गोंधळ बाहेर पडलाच पाहिजे त्यासाठी फक्त एकट्या मनसेनेच नाही तर सर्व पक्षांनी एकत्र येत याबाबत पाठपुरावा करणं गरजेचं आहे, असं देखील राज ठाकरे म्हणाले. बोगस मतदार .याद्यांचा हा गैरप्रकार काही आताचा नाही. 2016-17 मध्ये EVM मशीन आणि मतदार यादींबाबत देखील मी आवाज उठवला होता. याविषयावर मी पत्रकार परिषद देखील घेतली होती. अनेकांना त्यावेळी माझ्या बोलण्याचं गांभीर्य कळलं नसावं. मात्र आता प्रत्येकाच्या विभागात जेव्हा या घटना घडू लागल्या तेव्हा कुठे काही जणांना आता जाग येतेय.

“अनेकजण म्हणतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण मतांमध्ये येत नाही. जर निवडणूकीच्या मतदार यादीतच सावळ गोंधळ असेल तर मत तरी कशी मिळणार? . स्थानिक पक्षांना संपवणं, मिटवून टाकणं, अशा मतदारयाद्या तयार करायच्या. त्यात घुसखोरी करुन विकत घेतलेली माणसं टाकायची. आता होणाऱ्या निवडणुकांची यादी 1 जुलैला बंद करुन टाकली आहे. विधानसभेत तर होतेच, पण आताही 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत ही धक्कादायक बाब आहे. साडे 8 लाख बोगस मतदार हे ठाणे, पुणे, नाशिक,आणि मुंबईसह प्रत्येक गावात भरले आहेत. जर याच खोट्या आणि गैरप्रकारावर निवडणूक लढवायची असेल तर का प्रचार करायची गरज आहे? असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

Bihar Election : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग; पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात चार दिवसांत घेणार 12 जाहीरसभा

Web Title: Maharashtras voter list is the most corrupt raj thackerays sensational allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • BMC Elections 2025
  • Maharashtra Election
  • Raj thakcreay

संबंधित बातम्या

Dilip Kolhe : अजित पवार आणि शिंदे गटाला मोठा धक्का; 2 माजी उपमहापौर, 5 नगरसेवकांचा भाजपमधे प्रवेश
1

Dilip Kolhe : अजित पवार आणि शिंदे गटाला मोठा धक्का; 2 माजी उपमहापौर, 5 नगरसेवकांचा भाजपमधे प्रवेश

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा
2

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Karjat News : धाकधूक वाढली! कर्जत पंचायत समितीचे आरक्षण सोडत, महिलांनाही 50 टक्के जागांवर संधी
3

Karjat News : धाकधूक वाढली! कर्जत पंचायत समितीचे आरक्षण सोडत, महिलांनाही 50 टक्के जागांवर संधी

Raj Thackeray and Uddhav Meet: ठाकरे बंधू मातोश्रीवर! सहाव्या भेटीतच युतीची चर्चा फायनल? बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…
4

Raj Thackeray and Uddhav Meet: ठाकरे बंधू मातोश्रीवर! सहाव्या भेटीतच युतीची चर्चा फायनल? बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.