महायुती बीएमसी निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत बैठका सुरू ठेवत आहे. सलग दुसऱ्या दिवशी महायुतीच्या समन्वय समितीची वांद्रे येथील रंग शारदा हॉटेलमध्ये बैठक झाली.
भाजपने मुंबईची फाळणी केली आहे. एक परप्रांतीय उत्तर भारतीयांची मुंबई आणि दुसरी मराठी माणसाची मुंबई, अशी फाळणी केली आहे. पण आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एकच आहे.
मुंबई महापालिकेला गेल्या तीन वर्षांत मुदत ठेवी मोडीत काढल्याने काहीशी रिकामी झालेली तिजोरी कर, दर वाढ करून अथवा स्वामालकीचे भूखंड, जागा भाड्याने देऊन त्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करून येनकेन प्रकारे…
अर्ज घेण्याचा काल शेवटचा दिवस होता आणि यावेळी निलंग्यात प्रचंड गडबड दिसून आली. अचानक वेगवेगळ्या घडामोडी पहायला मिळाल्या आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांची धामधूम सुरु झाल्याचे दिसून आले
मुंबईतील जैन समाजाला कबुतरांवर विशेष प्रेम आहे, म्हणून ते कबुतरखाना बंद करण्यास विरोध करतात. त्यांचा विरोध पाहून सरकारने कबुतरखाना बंद करण्याऐवजी ते इतरत्र हलवले आहे.
Municipal Corporation Grampanchayat ZP Election: गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्य नागरिकांना ज्याची प्रतीक्षा होती, ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली.
Maharashtra Politics: केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा आज (दि.27) मुंबई दौरा असून आगामी निवडणुकीमुळे तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचा निर्धार मेळावा देखील होणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीवर नाराज असलेल्या कॉंग्रेसची साथ सोडणार का याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळी मेळाव्यात सांगितले की, महाराष्ट्र सरकार स्थिर आहे आणि एक वर्षानंतर मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नक्की काय होणार?
Mahayuti Election Formula: महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी लागले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला समोर आला आहे.
मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजप-महायुती युतीबाबत अजूनही मतभेद जाणवून येत आहेत. या मतभेदाचा फटका विरोधकांना काही ठिकाणी लागू शकतो, असे राजकीय सुत्रांकडून सांगितले जात आहे.
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार राजकारण रंगले असून आरोप प्रत्यारोप सुरु आहे.
गेल्या काही महिन्यांत दोन्ही नेत्यांच्या अर्धा डझन भेटी झाल्या असून, नुकतीच (रविवारी) मनसे प्रमुख राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले.
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २२७ प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली.
ठाणे जिल्ह्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई ठरले आहे. अशातच नवी मुंबई आणि ठाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती तुटण्याच्या मार्गावर आहे असे राजकीय निरीक्षकांचे…