सर्वत्र 'दशावतार' चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हा चित्रपट पहिला आणि त्यांनी दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचं…
आरक्षणाच्या मुद्यावर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे कल्याण डोंबिवली मनसे सचिव अरुण रामचंद्र जांभळे यांनी परखड शब्दांत जरांगेंचा चांगलाच समाचार घेतला.
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो समर्थक हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिल्यावर जरांगे पाटील यांनी टीका केली.
शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने येत्या शनिवारी म्हणजेच 2 ऑगस्टला काळी 10 वाजता, नवीन पनवेल येथे पक्ष सदस्यांचा मेळावा होणार…
राज्यात हिंदी मराठी भाषा वाद चिघळ्याने दिवसेंदिवस राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता नवी मुंबईतील सिवूडमध्ये गुजराती भाषेतील पाटीमुळे या वादामध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे.
शहरात नियोजित असलेल्या मराठी अस्मिता रक्षण मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि 'उबाठा' संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिस बजावली आहे.
एका अमराठी दुकानदारावर झालेल्या मारहाण घटनेच्या विरोधामध्ये अमराठी दुकानदारांनी काढलेल्या मोर्चा नंतर शहरातील सर्व मराठी भाषिक नागरिक, मराठीप्रेमी संघटना आणि स्थानिक दुकानदारांनी एकत्र येत आंदोलनाचा निर्धार केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित येणार असून या दोन्ही बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार आहे.
शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती 5 पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच कृती समितीकडून 29 जून शासन निर्णयाची होळी केली जाणार असल्य़ाचं सांगितलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा भाईंदर शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर विशेषतः मीरा रोड रेल्वे स्टेशनजवळ आयोजित करण्यात आले होते.
मीराभाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन केलं. मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे.
राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा सभेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत नाही, तिथे जाऊन समज देण्याचे आदेश त्यांनी दिले होते.